शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

अजूनही विक्रमगडच्या बॅकांमध्ये गर्दीच

By admin | Published: January 10, 2017 5:33 AM

नोटाबंदीच्या निर्णयास दिलेला कालावधी पुर्ण झालेला झाले मात्र बॅकासमोर गर्दी आतातरी कमी होईल असे वाटत होते परंतु गर्दी कामी कमी होत नाही.

विक्रमगड: नोटाबंदीच्या निर्णयास दिलेला कालावधी पुर्ण झालेला झाले मात्र बॅकासमोर गर्दी आतातरी कमी होईल असे वाटत होते परंतु गर्दी कामी कमी होत नाही.गर्दीचे प्रमाण वाढतच आहे.अजूनही सुट्या नोटांची टंचाई कायम आहेच. तर त्यामुळे बाजारपेठेतील असलेली मंदीचे सावट कायम आहे. पंतप्रधानांची ५० दिवसांत नोटांची चणचण संपुष्टांत येईल ही घोषणा हवेतच विरली आहे. बंद असलेले एटीएम व बँकांसमोरील रांगा आजही कायम आहेत. आज ५० दिवस पूर्ण होऊन देखील रांगेत उभे राहाण्याची अरलेली वेळ संपुष्टांत आलेली नाही. रांगेत तासनतास उभे राहाणा-यां खातेदारांना अचानक पैसे संपले असे आजही सांगितले जात आहे. एटीएम,बॅकांमध्ये दोन हजारांच्या नोटाच प्रामुख्याने मिळत असल्याने सुटटयांसाठी मोठी खटपट करावी लागत आहे.कॅशलेस वा चेक स्वरुपातून जास्त रक्कमेची खरेदी होत असली तरीही खेडयापाडयातील लोकांना छोटयामोठया वस्तूसाठी रोख रक्कमेचाच व्यवहार करावा लागतो व त्यावर बंधने कायम असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहेत. ती दूर होणार कधी? याचे उत्तर कुणाकडेच नाही. (वार्ताहर)

काही ठिकाणच्या सुरु असलेल्या एटीएम मधून केवळ दोन हजारांची एकच नोट एकावेळी उपलब्ध होते.अजूनही बॅकेत जाउन दिवसभर रांगेत ताटकळत उभे राहून पैसे काढावे लागत आहेत.-धु्रपद पटेल विक्रमगडग्रामीण भागातील जनतेला कॅशलेस व्यवहार करणे आजही जमत नसल्याने खरेदी-विक्रीचे अनेक व्यवहार उधारीने होत आहेत.तर ब-यांच व्यवहारांत सुटया पैशांचा अभाव असल्याने ते ठप्प झाले आहेत.-रविंंद्र आयरे विक्रमगडकिराण माल, मेडिकल, रुग्णालये, सिनेमागृहे यांच्यासह इलेट्रॉनिक्स वस्तू, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीचा बाजार ब-याच अंशी थंडावला आहे.-संदेश राउत विक्रमगड