शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
2
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
3
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
4
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
5
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
6
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
7
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
8
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
9
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
10
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
11
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
12
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
13
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
14
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
15
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
16
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
17
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
18
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
19
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
20
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...

कल्याण पत्री पूलावरुन सहा दिवस रात्रीच्या वेळी वाहतुकीला बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 8:21 PM

कल्याण-शीळकडे पत्रीपूल मार्गे जाण्यासाठी कल्याण भिवंडी बायपास सर्कल नजीक राजनोली नाक्यावर प्रवेश बंद करण्यात आला आहे.

कल्याण : कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या जुन्या पत्री पूलाचे नव्याने उभारण्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे. त्यावर ठेवण्यासाठी जो गर्डर तयार करण्यात आला आहे. तो ठेवण्यासाठी अस्तित्त्वात असलेल्या पूलावर भली मोठी क्रेन ठेऊन काम केले जाणार आहे. हे काम करण्यासाठी १९ ते २४ ऑगस्ट दरम्यान सात दिवस रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत पूलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कल्याण-शीळकडे पत्रीपूल मार्गे जाण्यासाठी कल्याण भिवंडी बायपास सर्कल नजीक राजनोली नाक्यावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनांनी इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी खारेगाव टोलनाका, मुंब्रा बायपासमार्गे इच्छित स्थळी जावे. 

कल्याण शहरातून कल्याण शीळ मार्गे पत्रीपूलावरुन वाहतूक करणा-यांना हलक्या व मध्यम वाहनांना दुर्गामाता चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने आधारवाडी चौक, खडकपाडा सर्कल, भवानी चौक, नेताजी सुभाष चौक, वालघूनी रेल्वे उड्डाणपूलावरुन आनंद दिघे पूलाकडे जाऊन इच्छित स्थळी मार्गस्थ होतील. कल्याण नगर रोडवरुन पत्रीपूलाकडे जाणा-या वाहनांना नेताजी सुभाष चौकात प्रवेश बंद करण्यात आला आहे. 

ही वाहने वालधूनी रेल्वे उड्डाणपूलावरुन इच्छित जातील. कल्याण शीळ फाटा रोडवरून कल्याण पूर्व व पश्चिमेकडे वाहतूक करणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना कल्याण सूचकनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. कल्याण पूर्वेकडून कल्याण पश्चिमेकडे जाणारी सर्व वाहने सूचकनाका येथे वळण घेऊन इच्छित स्थळी मार्गक्रमण करतील.  कल्याण फाट्याकडून कल्याण पश्चिमेत येणारी वाहने खारेगाव टोलनाक्याकडून इच्छित स्थळी रवाना होतील. ही अधिसूचना वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी काढली आहे. ही अधिसूचना  सात दिवस अंमलात राहणार आहे.

आणखी बातम्या...

शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन

यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा    

'सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल', बिहारच्या मुख्यमंत्र्यांची 'सर्वोच्च' निकालानंतर प्रतिक्रिया     

भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा    

अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ, मुख्यमंत्र्यांचे भाजपाला चोख प्रत्युत्तर    

शिक्षकांच्या पगारात २२ टक्क्यांची वाढ, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय    

"पीएम केअर्स पारदर्शी, कोरोना संकट काळात 3100 कोटी रुपयांची मदत"    

टॅग्स :kalyanकल्याण