शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

उल्हासनगर कचरा कुंड्या मुक्तचा नाऱ्याची आमदारांकडून पोलखोल

By सदानंद नाईक | Published: April 19, 2023 6:15 PM

शहर कचरा कुंड्या मुक्त करण्याच्या नाऱ्याची पोलखोल आमदार कुमार आयलानी यांनी करून शहरात कचरा कुंड्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा आरोप केला.

उल्हासनगर : शहर कचरा कुंड्या मुक्त करण्याच्या नाऱ्याची पोलखोल आमदार कुमार आयलानी यांनी करून शहरात कचरा कुंड्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा आरोप केला. तसेच बैरेक व झोपडपट्टीतील कचरा उचलला जात नसल्याने, कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याचे आयलानी म्हणाले.

 उल्हासनगरात महापालिकेच्यां वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून शहर कचरा कुंड्या मुक्त करण्याचा निर्धार आयुक्त अजीज शेख यांनी केला होता. कचरा उचलण्यासाठी गाड्या फिरत आहेत. मात्र बैरेक व झोपडपट्टीच्या गल्लीत या कचरा गाड्या जात नसल्याने, नागरीक कचरा रस्त्यावर अथवा कचरा कुंड्यात टाकत आहेत. त्यामुळे आयुक्तांचा कचरा कुंड्या मुक्त शहराचा नारा फक्त नारा राहिला असून कुंड्या कचऱ्याने ओव्हरफ्लॉ झाल्याचा आरोप आमदार आयलानी यांनी केला. बैरेक व झोपडपट्टीतील अरुंद रस्त्यावरून बाईक कचरा गाड्या गेल्या कुठे? असा प्रश्न आमदार आयलानी यांच्यासह भाजपचे जमनुदास पुरस्वानी यांनी केला. 

शहरातील कचरा गोळा करण्यासाठी नवीन १६० गाड्यासह मोठ्या गाड्या महापालिकेने खरेदी केल्या आहेत. तसेच कचरा उचलण्याचा ठेका दुप्पट किंमतीला ठेकेदाराला देऊनही कचरा उचलला जात नसल्याबाबत आमदार आयलानी यांनी आश्चर्य व्यक्त केले. महापालिका आयुक्त अजीज शेख, उपायुक्त डॉ सुभाष जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनिद केणी, एकनाथ पवार यांनी याकडे लक्ष द्यावे. जनतेने कर रूपाने भरलेल्या पैशाचा अपव्यय टाळावा. असा सल्लाही आमदार आयलानी व भाजप शहरजिल्हाध्यक्ष पुरस्वानी यांनी महापालिकेला दिला.

१ मार्च महिन्या पासून प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाई करण्याचे खाजगीकरण केल्याने, महापालिकेवर १० कोटीचा भुर्दंड पडल्याचा आरोप शहरातून होत आहे. एकूणच कचऱ्याच्या ठेक्या बाबत चुपकी साधणारे आमदार आक्रमक झाल्याने, पुढे नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांच्याशी संपर्क साधला असता झाला नाही.