शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उल्हासनगर स्वच्छ सर्वेक्षणात देशात ११० वा तर राज्यात २१ व्या स्थानी 

By सदानंद नाईक | Updated: January 11, 2024 19:06 IST

महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी आरोग्य विभाग व सफाई कामगारांचे कौतुक केले आहे. 

उल्हासनगर: केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभिमान २०२३ मध्ये महापालिका देशात ४४६ पैकी ११० व्या स्थानी तर राज्यातील ४४ शहरा पैकी २१ वे स्थान पटकावले आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी आरोग्य विभाग व सफाई कामगारांचे कौतुक केले आहे. 

उल्हासनगर शहर केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभिमान सन-२०२२ मध्ये उल्हासनगर महापालिका देशात १५१ व्या तर राज्यात ३० वी आली होती. तर गेल्या आठवड्यात विकास कामाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वाधिक अस्वच्छ शहर म्हणून टिपण्णी केली होती. मात्र यावर्षी महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव आदींनी स्वच्छ शहर सुंदर शहर ही संकल्पना यशस्वीपणे राबविली. त्या अभियानाला यश आले असून देशात उल्हासनगर ११० व्या स्थानी तर राज्यात २१ व्या स्थानी आले आहे.

महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी, स्वछता निरीक्षक, महापालिका सफाई कामगार, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी आदींनी स्वच्छता विशेष मोहीमेत भाग घेऊन मोहीम यशस्वी केली. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, कचरा वेचण्याचे ठिकाण विकसित करणे, स्वच्छतेबाबत रहिवाशांमध्ये जनजागृती करणे, शहराला कचरा कुंड्या मुक्तीकडे नेने आदी पद्धती राबवल्या आहेत. त्यामुळेच महापालिका स्वच्छता सर्वेक्षणात राज्यात ४४ शहरातून २१ वे स्थान पटकावल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे. याचे श्रेय त्यांनी आरोग्य विभाग व सफाई कामगारांनी दिलीं आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर