शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

खड्ड्याने घेतला चिमुकल्याचा बळी , घोडबंदर मार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 06:15 IST

घणसोली येथे राहणाऱ्या कुटुंबाचा घोडबंदर मार्गावर अपघात होऊन चिमुकल्याच्या मृत्यूची घटना घडली आहे.

नवी मुंबई : घणसोली येथे राहणाऱ्या कुटुंबाचा घोडबंदर मार्गावर अपघात होऊन चिमुकल्याच्या मृत्यूची घटना घडली आहे.रस्त्याच्या काँक्रीटीकरणावेळी तयार झालेल्या फटीमुळे हा अपघात झाला आहे. या दुर्घटनेमुळे सदर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.घणसोली सिम्प्लेक्स येथील माउलीकृपा सोसायटीत राहणाºया विक्रांत दास यांच्यासोबत ही दुर्घटना घडली आहे. ते पत्नी अंजू व अडीच वर्षांचा मुलगा वेदांत यांच्यासोबत मोटारसायकलवरून बोरीवलीच्या दिशेने चालले होते. विक्रांत यांची बहीण त्याठिकाणी राहत असून, रक्षाबंधनासाठी ते तिच्याकडे चालले होते. घोडबंदर मार्गावरील वेदांत रुग्णालयासमोर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. रस्त्याच्या काँक्रीटीकरणावेळी तयार झालेल्या फटीमध्ये दुचाकीचा टायर अडकून अपघात झाल्याचे विक्रांत दास यांनी सांगितले. या वेळी तिघेही रस्त्यावर पडले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या अवजड वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामध्ये मुलगा वेदांत याचा मृत्यू झाला. तर पत्नी अंजू गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर कल्याण येथील रुग्णालयात उपचार सुरू असून शनिवारी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. दुर्घटनेमुळे दास कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर रस्त्यावरील खड्ड्यामुळे घडलेल्या या घटनेप्रकरणी संबंधितावर कारवाईची मागणीही होत आहे.

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे