शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
4
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
5
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
6
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
7
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
8
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
9
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
10
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
11
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
12
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
13
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
14
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
15
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
16
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
17
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
18
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
19
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

गावविकास आराखडा हाच खरा पुढच्या पिढीचा पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 11:42 PM

ठाण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात ही जिल्हास्तरीय कार्यशाळा सोमवारी पार पडली.

ठाणे :  एखाद्या गावाची समस्या, गावाच्या आवश्यक गरजा आदींची माहिती त्या गावातील गावकऱ्यांना व्यवस्थितपणे माहीत असते. त्यामुळे गावाचा विकास आराखडा गावकऱ्यांनी तयार केल्यास तो पुढच्या पिढीचा पाया ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त करून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, यांनी ‘आमचा गाव आमचा विकास’ या कार्यशाळेतील उपस्थित अधिकारी यांना मार्गदर्शन केले.

ठाण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात ही जिल्हास्तरीय कार्यशाळा सोमवारी पार पडली. त्यात ‘ग्रामपंचायत विकास आराखडा’ कसा तयार करावा, याचे प्रशिक्षण विविध आस्थापनांवर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रत्येक गावच्या गावकऱ्यांनी स्वत:च्या गावाचा वार्षिक आणि पंचवार्षिक विकास आराखडा तयार करणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने गावाच्या विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी यावेळी निदर्शनात आणून दिले.  यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) चंद्रकांत पवार यांनी करून उपक्रमाचे महत्त्व आणि रूपरेषा अधिकारी यांंच्या लक्षात आणून दिली.

टॅग्स :thaneठाणे