शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘मतदान’ प्रोत्साहनासाठी धावताहेत घंटागाड्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:21 IST

नागरिकांमध्ये मतदानाविषयी असलेला निरुत्साह दूर करून या लोकसभा निवडणुकीत कमीत कमी ७० टक्के मतदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत.

- सुरेश लोखंडेठाणे : नागरिकांमध्ये मतदानाविषयी असलेला निरुत्साह दूर करून या लोकसभा निवडणुकीत कमीत कमी ७० टक्के मतदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात जिल्ह्णातील सहा महापालिकांनादेखील सहभाग घेतला आहे. त्यांच्याकडून दररोज कचरा घेण्यासाठी शहरभर धावणाऱ्या ५२७ घंटागाड्यांद्वारे नागरिकांना, महिलांना आणि युवकयुवतींना आॅडिओ क्लिप ऐकवली जात आहे, असा दावा महापालिका प्रशासनाकडून होत आहे.जिल्ह्णातील मतदानाची टक्केवारी वाढावी, कमीतकमी ७० टक्के मतदान १८ विधानसभा मतदारसंघांत व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार जागृती करून ‘मतदान’ करण्यासाठी आवाहन करणारे उपक्रम हाती घेतले. याप्रमाणेच ठाणे, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा-भार्इंदर या महापालिका प्रशासनासदेखील निवडणूक यंत्रणेने आदेश जारी करून ‘मतदान’ टक्केवारी वाढण्यासाठी स्वीप उपक्रम दिले आहेत. यास अनुसरून रोज कचरा घेण्यासाठी गल्लीगल्लींत धावणाºया घंटागाड्यांवर स्पीकर लावले आहेत. या स्पीकरद्वारे नागरिकांना आॅडिओ कॅसेट ऐकवली जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून जिल्हा निवडणूक यंत्रणेकडे केला असल्याचे ‘मतदान’ जनजागृती स्वीप उपक्रमांच्या नोडल अधिकारी, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी लोकमतला सांगितले.शहरातील घराघरांतील कचरा गोळा करण्याच्या दैनंदिन कामासह महापालिकांच्या घंटागाड्या मतदारांना २९ एप्रिलच्या त्यांच्या मतदानाच्या हक्काची जाणीव करून देत आहेत. या गाड्यांना लावलेल्या स्पीकरमधील मंजूळ आवाजासह गीतांच्या माध्यमातून ‘मतदान’ हक्क बजावण्याचे आवाहन महिलावर्गांसह परिवारातील नागरिकांना करत आहेत. यासाठी ठाणे शहरात सर्वाधिक १५० घंटागाड्या रोज सकाळ, दुपारच्या त्यांच्यावेळेत धावत आहेत. याखालोखाल कल्याण-डोंबिवली मनपाच्या शहरांमध्ये १४० घंटागाड्या मतदानाची जाणीव करून देत आहेत. याशिवाय, नवी मुंबईला ११९, अंबरनाथला ५६ भिवंडी, ५४ तर उल्हासनगर शहरात आठ घंटागाड्या धावत आहेत.>‘मतदान’ हक्काची जाणीव लोकचळवळ व्हावीगेल्या लोकसभा निवडणुकीला जिल्ह्णातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातच सर्वात कमी अवघे ३८ टक्के म्हणजे अत्यल्प मतदान झाल्याची नोंद आहे. यापेक्षा एक टक्का जास्त अंबरनाथला ३९ टक्के फारच कमी मतदान झाल्याची नोंद आहे. यामुळे येथील ‘मतदान’ हक्काची जाणीव जनजागृतीऐवजी लोकचळवळ होणे अपेक्षित असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे