शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

पाणीसंकट आणखी भीषण

By admin | Published: March 09, 2016 1:58 AM

पाण्याची स्थिती बिकट बनल्याने आहे तेच पाणी पुरवून वापरण्यासाठी लघू पाटबंधारे विभागाने एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यात मंगळवारी रात्री १२ पासून आणखी २५ टक्के कपात लागू केली

मुरलीधर भवार,  कल्याणपाण्याची स्थिती बिकट बनल्याने आहे तेच पाणी पुरवून वापरण्यासाठी लघू पाटबंधारे विभागाने एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यात मंगळवारी रात्री १२ पासून आणखी २५ टक्के कपात लागू केली. आधीच एमआयडीसीची ३५ टक्के कपात अंमलात होती. त्यात ही भर पÞडल्याने ६० टक्के कपात लागू झाली आहे. परिणामी, उल्हासनगर, अंबरनाथ, मीरा-भाईंदर, ठाण्यातील मुंब्रा-कळव्याचा भाग, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत असलेली २७ गावे यांच्या पाणीटंचाईत भर पडली आहे. याचा फटका उद्योगांना पुरविल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्यालाही बसणार आहे. लूघ पाटबंधारे खात्याने एमआयडीसीच्या पाणी पुरवठयावर यापूर्वीच ३५ टक्के कपात लागू केली होती. अडीच दिवस पाणीपुरवठा बंद आणि उरलेल्या साडेचार दिवसांत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होता. त्यात आणखी २५ टक्कयांची भर पडल्याने अडीच दिवस पाणीबंद कायम राहील. साडेचार दिवसात ग्राहकांना ४० टक्केच म्हणजे दिवसातील आठ तास पाणी मिळेल, अशी माहिती एमआयडीसीच्या डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश जगताप यांनी दिली.