शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

जिल्ह्यांची मुस्लीम नावे बदलून काय साधणार?, आमदार अबू आझमी यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 08:15 IST

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी फक्त अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांची नावे मुस्लीम असल्याने ती बदलण्याचा घाट शासनाकडून घातला जात आहे.

भिवंडी :

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी फक्त अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांची नावे मुस्लीम असल्याने ती बदलण्याचा घाट शासनाकडून घातला जात आहे. फक्त जिल्ह्यांची नावे बदलल्याने राज्याचा आर्थिक विकास साधणार नाही. नोकऱ्या वाढणार नाहीत. चिरकूट लोकांनी दिलेल्या धमक्यांना घाबरत नसल्याचे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांनी भिवंडीत सांगितले.  

आझमी यांच्या खासगी सचिवास आलेल्या धमकीच्या दूरध्वनीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे मत व्यक्त केले. जुन्या शहरांची नावे बदलण्यापेक्षा नवी शहरे बनवा. त्याला हवे त्यांचे नाव द्या. आम्हाला काहीही हरकत नाही, असेही अबू आझमी म्हणाले.

‘तुम्ही केवळ मुस्लीम धर्मातच लग्न करा’देवी-देवता, राष्ट्रपुरुष, धर्म, धर्मग्रंथांवर बरळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची आवश्यकता आहे. मुस्लीम तरुण-तरुणींनी लग्न करताना मुस्लीम धर्मातच लग्न करावे, जेणेकरून धार्मिक तेढ वाढणार नाही, असा सल्लाही त्यांनी दिला.

 

टॅग्स :Abu Azmiअबू आझमी