शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यावर कारवाई कधी होणार? विक्रांत चव्हाण यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 21:54 IST

मुजोर कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारावा आणि मयत पोलिसांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

ठाणे : पोलिसांचा खून करणाऱ्या गँगस्टरला सोबत घेऊन ठाण्यात गुन्हेगारी कारवाया करणारे ठामपाच्या सहायक आयुक्तांवरील कारवाईला दिरंगाई कशामुळे होत आहे, असा सवाल ठाणे काँग्रेसचे माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी पोलिस आयुक्त जयजित सिंग यांना बुधवारी पत्राद्वारे केला.

चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे की, जे.जे. हॉस्पिटल हत्याकांडात दोन पोलिसांची झालेली हत्या आणि उल्हासनगर येथील घनश्याम भतिजा, इंदर भतिजा हत्या प्रकरणात दोन पोलिसांची हत्या झाली होती. यामध्ये दोषसिद्धी झालेल्या कुविख्यात गुंडाबरोबर संबंध ठेवून त्याच्या मदतीने गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या पालिकेच्या सहायक आयुक्तांवर कारवाईला दिरंगाई म्हणजे पोलिस खात्यास शरमेची बाब आहे. 

पोलिसांची हत्या करणाऱ्यांवर जर पोलिस राजकीय दबावाखाली कारवाई टाळत असतील तर सामान्यांबरोबरच पोलिसांवरही अन्याय आहे. मुजोर कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारावा आणि मयत पोलिसांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाPoliceपोलिस