शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजित आगरकर

Ajit Agarkar भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी अजित आगरकरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्याने भारताकडून २६ कसोटी, १९१ वन डे व ४ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. त्याच्याकडे ११० प्रथम श्रेणी, २७० लिस्ट ए आणि ६२ ट्वेंटी-२० सामन्यांचाही अनुभव आहे. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता. त्याच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा ( २१ चेंडू वि. झिम्बाब्वे, २०००) विक्रम आहे. शिवाय त्याने २३ सामन्यांत ५० विकेट्स घेतल्या आणि वन डेत सर्वात जलद ५० विकेट्सचा विक्रमही त्याने नोंदवला. 

Read more

Ajit Agarkar भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी अजित आगरकरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्याने भारताकडून २६ कसोटी, १९१ वन डे व ४ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. त्याच्याकडे ११० प्रथम श्रेणी, २७० लिस्ट ए आणि ६२ ट्वेंटी-२० सामन्यांचाही अनुभव आहे. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता. त्याच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा ( २१ चेंडू वि. झिम्बाब्वे, २०००) विक्रम आहे. शिवाय त्याने २३ सामन्यांत ५० विकेट्स घेतल्या आणि वन डेत सर्वात जलद ५० विकेट्सचा विक्रमही त्याने नोंदवला. 

क्रिकेट : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडताना झाला होता राडा, 'या' ३ खेळाडूंवरून भिडलेले गंभीर-आगरकर

क्रिकेट : “जसप्रीत बुमराहचा मेडिकल रिपोर्ट ठीक, पण आगरकरने...”; BCCI अधिकाऱ्याने सांगितले वगळण्याचे कारण

क्रिकेट : युवीसह या स्टार क्रिकेटर्सचं Ratan Tata यांच्यामुळं झालं 'कल्याण'! जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन

क्रिकेट : IND vs BAN: मयंक यादव ठरला T20 पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा पाचवा भारतीय; आधीचे ४ कोण? जाणून घ्या

क्रिकेट : Team India Selection Committee: टीम इंडियाच्या निवड समितीत मोठा बदल; बांगलादेश कसोटी मालिकेआधी BCCIचा निर्णय

क्रिकेट : हार्दिकला वगळून सूर्याला कर्णधार का केले? आगरकर म्हणाला, आम्हाला असा हवा होता...

क्रिकेट : Gautam Gambhir च्या 'टीम'मध्ये कोण कोण? वाचा Team India च्या 'हेड'ची सर्व उत्तरं

क्रिकेट : SL vs IND : हार्दिकला वगळण्यामागं कारण काय? 'सूर्या'ला संधी; गंभीर-आगरकरनं दिलं स्पष्टीकरण

क्रिकेट : SL vs IND : ऋतुराज गायकवाडला संघातून का काढलं? Gautam Gambhir म्हणाला, आम्ही फक्त...

क्रिकेट : टीम इंडियाच्या सिलेक्शनवेळी वादावादी? बैठकीतूनच खेळाडूंना फोन गेले, गंभीर येताच एवढे काय बदलले...