कल्याण-मुरबाड रेल्वेची घोषणा निवडणुकीच्या तोंडावर केली जाते. त्यावर मते मिळवून राजकीय पक्ष आश्वासन विसरून जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल्वेसेवा व्हावी, असे वाटत असेल तर कागदावरील हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ कल्याण-मुरबाड ...
कल्याण-मुरबाड रेल्वे सुरू झाल्यास मागास तालुक्याचा विकास होईल. नोकरीसाठी येथील नागरिक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत आहेत. शेती येथील प्रमुख व्यवसाय असल्याने येथे पिकवलेले उत्पादन शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेतच विकावे लागते. ...
रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग चार वर्षांत पूर्ण करण्याची आणि अलिबागला पॅसेंजर नेण्याची घोषणा झाली. ...
दोघांमध्ये मतभेद झाल्याने सोमेशने धारधार हत्याराने सोनालीचा गळा चिरल्याची घटना घडली. ही घटना साधारणतः ३-४ दिवसापूर्वी घडली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग तयार करण्याची घोषणा केली. त्यासाठी राज्य सरकार ५० टक्के खर्चाचा भार उचलेल, असेही जाहीर केले. ...
पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली तब्बल तेरा वर्षांचा कारावास भोगल्यानंतर पतीसह मृताचे सासू-सासरे यांची औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी जन्मठेपेची शिक्षा रद्द करून निर्दोष मुक्तता केली. ...