नागरिकांची उचलबांगडी वा त्यांना त्यांच्या राहत्या वस्तीतून हुसकावून बाहेर काढणे हा हिंसाचाराला आमंत्रण देणारा प्रकार आहे आणि तो भारतासह पाकिस्तान, बांगला देश व जगातील इतर अनेक देशांनी याआधी अनुभवला आहे. ...
आसाम म्हटले की अस्वस्थ, अशांत प्रदेश असल्याची भावना निर्माण होते. आसाम हे आसियान देशांचे प्रवेशद्वार असल्याने, ही बाजारपेठ ८० कोटी ग्राहकांची आहे. त्यामुळे तेथे गुंतवणुकीसाठी उद्योजकांनी पुढे यावे, असे... ...