शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

​चला, समुद्र किनारी फिरुया..!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2017 1:11 PM

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी समुद्र किनारी फिरणे एक आल्हाददायक अनुभव असतो. उसळणाऱ्या लाटा, समुद्र किनाऱ्यावरील सौंदर्य, शिवाय अफाट समुद्रात होणारा सुर्यास्त हे नैसर्गिक सौंदर्य पाहून मनाला एक वेगळास आभास होतो. चला जाणून घेऊया भारतातील सर्वाधिक सुंदर समुद्र किनाऱ्याविषयी...

-Ravindra Moreलहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी समुद्र किनारी फिरणे एक आल्हाददायक अनुभव असतो. उसळणाऱ्या लाटा,  समुद्र किनाऱ्यावरील सौंदर्य, शिवाय अफाट समुद्रात होणारा सुर्यास्त  हे नैसर्गिक सौंदर्य पाहून मनाला एक वेगळास आभास होतो. हा आनंद घेण्यासाठी समुद्र किनारी फिरणे, वेळ घालविणे कोणाला आवडणार नाही. चला जाणून घेऊया भारतातील सर्वाधिक सुंदर समुद्र किनाऱ्याविषयी...* राधानगर समुद्र किनारा, अंदमान   शुभ्र पांढरी मुलायम वाळू, तळाचा ठाव घेऊ शकणारे निळसर पाणी हे खरोखरच वेड लावणाऱ्या या समुद्र किनाऱ्याचा टाईम मॅगॅझीनने आशिया खंडातील बेस्ट बीच म्हणून गौरव केला आहे. आहे. निसगार्चं सौंदर्य अनुभवायला येथे जावे. स्कूबा डायव्हिंग, मासेमारी इत्यादीचा पुरेपूर आनंद तुम्हाला घेता येईल.      * कोवालम समुद्र किनार, केरळ बहुतेक पर्यटक आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण घालविण्यासाठी या समुद्र किनारी भेट देतात. त्रिवेंद्रमपासून १६ किलोमीटरवर मलिबार किनारपट्टीला लागून कोवालम बीच आहे. विशेष म्हणजे लाइट हाऊस हे या बीचचं खास आकर्षण आहे. शिवाय किनाऱ्यावरील नैसर्गिक दगडी सजावट आणि शांत लाटा हे या किनाऱ्याचे खास वैशिष्ट्ये आहे.  * बंगाराम बीच, लक्षद्वीप  चंदेरी वाळू, उबदार पाणी आणि नारळाची झाडे हे या किनाऱ्याचं वैशिट्ये. पावसाळ्यात हेलिकॉप्टरने बेटावर उतरण्याची सोय असलेले हे बेट जणू एक स्वर्गच. जगातील टॉप टेन किनाऱ्याच्या यादीत असलेला हा छोटासा बंगाराम. स्वच्छ पाणी, रंगीबेरंगी मासे तुम्हाला वेगळाच आनंद देऊन जातो. * तारकर्ली समुद्र किनारा, महाराष्ट्र कारली नदीचा किनारा हा अरबी समुद्राच्या साथीने जगाला सुंदरतेचा संदेश देणारा आहे. महाराष्ट्रातील मालवणमधील हा एक निर्मळ आणि सुरक्षित किनारा आहे. सूर्यप्रकाशात अगदी २० फुटापर्यंत समुद्रतळ दिसू शकतो. शांत वेळ घालवण्यासाठी येथे निश्चित भेट द्या.* मेरारी बीच, केरळ केरळमधील आलेप्पी गावाजवळील एक सुंदर किनारा. छोटे छोटे रिसॉर्ट्स, लुसलुशीत वाळू, लाटा ही या किनाऱ्याची वैशिट्ये आहेत.