शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
4
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
5
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
6
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
7
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
8
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
9
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
10
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
11
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
12
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
13
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
14
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
15
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
16
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
17
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
18
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
19
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
20
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा

coronavirus : जमावबंदी म्हणजे काय? ती का लावतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 8:11 PM

आता आपण घरात बसणं हेच कोरोना शत्रूला हरवण्याचं सगळ्यात मोठं शस्र आहे.

ठळक मुद्देही जमावबंदी आपल्या भल्यासाठी आहे हे लक्षात ठेवा.

माणसांच्या जिवाला किंवा आरोग्याला काही कारणाने धोका असेल तर माणसांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी जमावबंदी लागू केली जाते. जी आपल्या महाराष्ट्रात सुरुवातीला लागू केली गेली होती. त्यानंतर येते ती संचारबंदी. सध्या आपल्या देशात सर्वत्र लॉकडाउन आहे. पण आधी जमावबंदी म्हणजे काय? जमावबंदीत 5 पेक्षा जास्त लोकांनी जमावबंदी लागलेल्या भागात एकत्र यायला परवानगी नसते. कोरोना विषाणू स्पर्शातून, शिंक, थुंकी यांच्यातून पसरत असल्याने माणसांमध्ये या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी माणसांनी एकत्र येण्यावर किंवा जमण्यावर बंदी घातली गेलेली आहे. जेणोकरून कोरोना विषाणू आपल्याकडे पसरू नये. जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकारी देतात. तो सगळ्यांनी पाळायचा असतो.

जमावबंदीच्या काळात गरजेच्या सेवा जसं की औषधाची दुकानं, भाजीपाला, दूध, रुग्णालये, बँका चालू असतात बाकी सगळं बंद असतं. आता आपल्याकडे वाहतूक व्यवस्थाही बंद केलेली आहे. म्हणजे तुम्हाला कुठे गावाला जाता येणार नाही. कारण एके ठिकाणहून दुसरीकडे जाताना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता असते. एखादा कोरोना झालेला व्यक्ती दुस:या गावाला गेला अंडी तिथल्या लोकांच्या संपर्कात आला तर त्यांनाही कोरोना होण्याची भीती असते. असं होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्था म्हणजे ट्रेन्स आणि बससेवा बंद केलेली आहे. ही जमावबंदी आपल्या भल्यासाठी आहे हे लक्षात ठेवा. आणि मित्रमैत्रिणींकडे खेळायला जाण्याचा किंवा बिल्डिंगखाली सगळ्यांना जमवून खेळण्याचा हट्ट करू नका. आता आपण घरात बसणं हेच कोरोना शत्रूला हरवण्याचं सगळ्यात मोठं शस्र आहे.