शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
3
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
4
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
5
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
6
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
7
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
8
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
9
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
10
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
11
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
12
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
13
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
14
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
15
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
16
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
17
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
18
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
19
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
20
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?

पाण्याने  कधी  कागद चिकटतो  का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 7:35 AM

हे कसं काय होतं? पाण्याने कागद चिकटवण्याचा खेळ

ठळक मुद्दे2. दोन ओले कागद सावकाश ओढून न फाडता वेगळे करता येतात. पण

- राजीव तांबे.

साहित्य : एक वर्तमानपत्रचा कागद, एक वहीचा कागद, एक  छोटा प्लॅस्टिक टब, एक  लिटरपाणी., एक कात्री.

तर करा सुरू :1. वहीच्या कागदाएव्हढाच वर्तमानपत्रचा कागद कापून घ्या.2. टबमध ेपाणी ओता.दोन्ही कागद भिजवा.3. भिजलेले कागद बाहेर काढून एकमेकांवर ठेवून घट्ट दाबा.ते चिकटतील.4. आता हे कागद जोरात ओढून किंवा घसटून (स्लाइडींग) एकमेकापासून वेगळे करता येत नाहीत, ते फाटतात.

असं का झालं :1. पदार्थाचे चिकटणो हे दोन प्रकारच्या बलावर अवलंबून असते. पाण्याच्या अणूंमध्ये समकण आकर्षण आणि विषमकण आकर्षण ही दोन्ही बले कार्य करतात. यामुळे कागद एकमेकांना चिकटतात.

2. दोन ओले कागद सावकाश ओढून न फाडता वेगळे करता येतात. पण घसटून वेगळे करता येत नाहीत. 3. घसटण्याच्या (स्लाइडिंग) क्रियेमध्ये पाण्याच्या रेणूबंधांना तोडावे लागते आणि अधिक बल वापरावे लागते म्हणून कागद फाटतो.4. कोरडी वाळू घेऊन घर बांधता येत नाही. पण वाळू ओली केली की तिचे कण एकमेकांना चिकटतात आणि मग घरंच काय किल्लाही बांधता येतो.5. पाणी आणि वाळू यांमधे विषमकण आकर्षण कार्य करते तर पाण्याच्या अणुमधे समकण आकर्षण काम करते आणि वाळू चिकट होते.