शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कार अन् बाईकचा भीषण अपघात, चिमुकल्यासह ३ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 16:54 IST

मोतीगंज ठाणे क्षेत्रातील कोल्हुआ बनकटा गावचा रहिवाशी असलेला नीरज रविवारी सकाळी औषधे आणण्यासाठी बाईकवरुन जात होता.

लखनौ - उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात धानेपूर परिक्षेत्रात बुधवारी सकाळी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवरील लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर दोघांना रुग्णालयात नेत असताना त्यांनी जीव सोडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून कार व बाईक जप्त करण्यात आली आहे.

मोतीगंज ठाणे क्षेत्रातील कोल्हुआ बनकटा गावचा रहिवाशी असलेला नीरज रविवारी सकाळी औषधे आणण्यासाठी बाईकवरुन जात होता. नीरजमसवेत मुजेहना गावातील रहिवाशी असलेले त्याचे काका (४५) व त्यांचा नातू अक्षय उर्फ गुड्डू (९) हेही बाईकवर बसलेले होते. गोंडा-उतरौला मार्गावर सोहिला झीलजवळ हे तिघे पोहोचले असता समोरुन वेगात येणाऱ्या कारने त्याच्या बाईकला जोराची धडक दिली. या अपघातात बाईकवरील तिघेही उडून दूरवर पडले. 

या दुर्घनटेत बाईकवरील लहान मुलगा अक्षय उर्फ गुड्डूचा जागीच मृत्यू झाला. तर, नीरज आणि मिश्रिलाल गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी, नीरज आणि मिश्रिलाल यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. त्यामुळे, त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राथमिक माहितीच्या आधारे पोलीस डायरीत नोंद करण्यात आली आहे.  

टॅग्स :Accidentअपघातcarकारgonda-pcगोंडाUttar Pradeshउत्तर प्रदेश