शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

औरंगजेब उदात्तीकरण; योगी आदित्यनाथ भडकले, म्हणाले, अबू आझमींना इथे आणा, आम्ही ‘काळजी’ घेतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 08:42 IST

४५ दिवसांचा महाकुंभ गुन्हेगारीमुक्त राहिला. ही सामाजिक शिस्त नाही तर काय आहे, असा सवालही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

लखनौ : मुघल शासक औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याबद्दल आमदार अबू आझमी यांची समाजवादी पक्षाने पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी केली आहे. अबू आझमी यांना उत्तर प्रदेशमध्ये आणा; अशा लोकांची ‘काळजी’ घेण्याचे उत्तर प्रदेशला चांगलेच माहिती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेश विधान परिषदेत योगी म्हणाले की, सपने या वादावर भूमिका निश्चित केली पाहिजे. त्या व्यक्तीला पक्षातून काढल्याची अधिकृत घोषणा केली पाहिजे. त्यांना उत्तर प्रदेशात पाठवा. बाकीची ‘काळजी’ आम्ही घेऊ. औरंगजेबाला नायक मानणाऱ्यांना भारतातही राहण्याचा अधिकार नाही.

सपवर दुटप्पीपणाचा आरोप करताना मुख्यमंत्री म्हणाले की, एकीकडे तुम्ही कुंभमेळ्यावर टीका करता आणि दुसरीकडे औरंगजेबाचा गौरव करता. तो एक निर्दयी शासक होता. त्याने मंदिरे उद्ध्वस्त केली. त्याचे उदात्तीकरण करणाऱ्या नेत्याविरुद्ध कारवाई करण्यापासून दूर का पळत आहात?

ज्याची जशी दृष्टी, त्याला तसा महाकुंभ दिसला

४५ दिवसांचा महाकुंभ गुन्हेगारीमुक्त राहिला. ही सामाजिक शिस्त नाही तर काय आहे, असा सवालही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ज्याची जशी दृष्टी तसा त्याला महाकुंभ दिसला, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

महाकुंभामध्ये ६६ कोटी ३० लाखांपेक्षा जास्त भाविक आले. या ४५ दिवसांत प्रयागराजमध्ये असो की उत्तर प्रदेशमध्ये असो; कोणतीही लुटालुटीची किंवा अपहरणाची घटना घडली नाही. त्याचप्रमाणे इतरही गैरप्रकार घडले नाहीत. एकात्मतेचे यापेक्षा चांगले उदाहरण आणखी कोणते असू शकते? जातींच्या सीमा तुटून पडल्या. जाती, पंथ, संप्रदाय, विभाग, देश या सर्व सीमा गळून पडल्या. वसुधैव कुटुंबकमचा भाव जागृत करून महाकुंभने जगाला नवा संदेश दिला आहे.

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथAbu Azmiअबू आझमीKumbh Melaकुंभ मेळा