शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा
3
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 
4
मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...
5
आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
6
"महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेला", विजय वडेट्टीवारांची टीका
7
Gold Silver Price 19 Sep: सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, चांदी मात्र चमकली; पाहा नवे दर
8
‘’पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा, मग…’’, कलम ३७० वरून ओमर अब्दुल्लांचं प्रत्युत्तर   
9
अक्षय अन् अमिताभ हे सरकारी जाहिरातींसाठी किती मानधन आकारतात ? ऐकून बसेल धक्का!
10
'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका
11
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
12
अभिनयच नाही तर बिझनेस मध्येही हिट! माधुरी दीक्षितनं 'या' कंपनीत केली कोट्यवधींची गुंतवणूक
13
मुलाला अटक होताच आमदारानं केलं सरेंडर; घरात सापडला १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह 
14
जग्गू दादाचा वर्षा उसगांवकरांना पाठिंबा, कौतुकही केलं, म्हणाले "तू भारीच आहेस, Good Luck"
15
Video - सेल्फीचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर उभा असताना आली ट्रेन, 1 सेकंद उशीर झाला असता तर...
16
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
17
कोण आहेत मुकेश अहलावत? ज्यांना दिल्लीतील आतिशींच्या मंत्रिमंडळात मिळालं स्थान
18
"लॉरेन्स बिश्नोईला पाठवू?" भल्या पहाटे सलीम खान यांना धमकी, बुरखाधारी महिलेने रस्ता अडवून...
19
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
20
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"

कोर्टाचा हस्तक्षेप हे स्वागतार्ह पाऊल, ‘बुलडोझर न्याय’प्रकरणी माजी विधि मंत्री अश्वनीकुमार यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 9:26 AM

बुलडोझर न्यायाला रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केलेला हस्तक्षेप हे स्वागतार्ह पाऊल आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसारच सर्व गोष्टी पार पडायला हव्यात यासाठी ही भूमिका आवश्यक आहे, असे माजी केंद्रीय विधि मंत्री अश्वनीकुमार यांनी म्हटले आहे. 

 नवी दिल्ली - बुलडोझर न्यायाला रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केलेला हस्तक्षेप हे स्वागतार्ह पाऊल आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसारच सर्व गोष्टी पार पडायला हव्यात यासाठी ही भूमिका आवश्यक आहे, असे माजी केंद्रीय विधि मंत्री अश्वनीकुमार यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, बुलडोझर कारवाईच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय देशभरातील सर्व राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आखून देणार आहे. त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आता एक पद्धतीही निश्चित करण्यात यावी. कारवाई हा कोणावरही सूड उगविण्याचा प्रकार नसतो तर ती कायदा पाळून करण्याची कृती असते, असे त्यांनी म्हटले.

मालमत्तेची नासधूस करणे हे राज्यघटनेविरोधात- अश्वनीकुमार म्हणाले की, एखाद्या व्यक्तीचे घर बुलडोझरद्वारे पाडले जाते, त्यावेळी त्याचा निवाऱ्याचा हक्क हिरावून घेण्यात येतो. सर्वोच्च न्यायालयाने निवाऱ्याचा हक्क अतिशय महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.-बदला घ्यायचा म्हणून मालमत्तेची नासधूस करणे हे राज्यघटनेतील तत्त्वांच्या विरोधात आहे. या सर्व गोष्टींना बुलडोझर कारवाईमुळे हरताळ फासला जातो. लोकशाहीसाठीदेखील ही घटना चांगली नाही.  

नागरिकांनो विरोध करालडोझर कारवाईसारख्या गोष्टींना नागरिकांनी ठाम विरोध केला पाहिजे. राज्यघटनेतील तरतुदींचे नीट पालन होणे आवश्यक आहे. या मुद्द्यावर राजकीय मतभेद होणे टाळायला हवे, असे अश्वनीकुमार म्हणाले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेस