शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

कोर्टाचा हस्तक्षेप हे स्वागतार्ह पाऊल, ‘बुलडोझर न्याय’प्रकरणी माजी विधि मंत्री अश्वनीकुमार यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 09:26 IST

बुलडोझर न्यायाला रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केलेला हस्तक्षेप हे स्वागतार्ह पाऊल आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसारच सर्व गोष्टी पार पडायला हव्यात यासाठी ही भूमिका आवश्यक आहे, असे माजी केंद्रीय विधि मंत्री अश्वनीकुमार यांनी म्हटले आहे. 

 नवी दिल्ली - बुलडोझर न्यायाला रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केलेला हस्तक्षेप हे स्वागतार्ह पाऊल आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसारच सर्व गोष्टी पार पडायला हव्यात यासाठी ही भूमिका आवश्यक आहे, असे माजी केंद्रीय विधि मंत्री अश्वनीकुमार यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, बुलडोझर कारवाईच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय देशभरातील सर्व राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आखून देणार आहे. त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आता एक पद्धतीही निश्चित करण्यात यावी. कारवाई हा कोणावरही सूड उगविण्याचा प्रकार नसतो तर ती कायदा पाळून करण्याची कृती असते, असे त्यांनी म्हटले.

मालमत्तेची नासधूस करणे हे राज्यघटनेविरोधात- अश्वनीकुमार म्हणाले की, एखाद्या व्यक्तीचे घर बुलडोझरद्वारे पाडले जाते, त्यावेळी त्याचा निवाऱ्याचा हक्क हिरावून घेण्यात येतो. सर्वोच्च न्यायालयाने निवाऱ्याचा हक्क अतिशय महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.-बदला घ्यायचा म्हणून मालमत्तेची नासधूस करणे हे राज्यघटनेतील तत्त्वांच्या विरोधात आहे. या सर्व गोष्टींना बुलडोझर कारवाईमुळे हरताळ फासला जातो. लोकशाहीसाठीदेखील ही घटना चांगली नाही.  

नागरिकांनो विरोध करालडोझर कारवाईसारख्या गोष्टींना नागरिकांनी ठाम विरोध केला पाहिजे. राज्यघटनेतील तरतुदींचे नीट पालन होणे आवश्यक आहे. या मुद्द्यावर राजकीय मतभेद होणे टाळायला हवे, असे अश्वनीकुमार म्हणाले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेस