शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

उत्तर प्रदेशात ऊन आणि गर्मीचा कहर...; 72 तासांत 54 मृत्यू, एकट्या 15 जूनला 23 जणांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 09:18 IST

बलिया येथे गेल्या 15 ते 17 जून या तीन दिवसांत ताप, श्वास घेण्यास त्रास आदी कारणांमुळे जवळपास 400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऊन आणि गर्मीने कहर केला आहे. लोक गर्मीमुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे घरातून बाहेर पडणेही अवघड झाले आहे. अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटांचा त्रास जाणवत आहे. यातच, उत्तर प्रदेशातील बलिया येथील उष्णता आणि गर्मीमुळे रुग्ण आणि मृतांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. 

बलिया येथे गेल्या 15 ते 17 जून या तीन दिवसांत ताप, श्वास घेण्यास त्रास आदी कारणांमुळे जवळपास 400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. यांपैकी 15 जूनला 23, 16 जूनला 20 तर 17 जूनला सायंकाळी 4 वाजेपर्यंत 11, म्हणजेच एकूण 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, हा आकडा केवळ जिल्हा रुग्णालयातील आहे. यावरूनच संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थिती काय असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

आजमगड विभागातील अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ बीपी तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढला आहे. या मागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी लखनऊवरून एक चमू येत आहे. हाचा शोध घेईल. याशिवाय, जेव्हा उष्णता अथवा थंडी अधिक असते तेव्हा श्वसनाचा त्रास असलेले रुग्ण, मधुमेही, रक्तदाबाची समस्या असलेले रुग्ण यांना धोका वाढतो. त्यामुळे तापमान वाढीचा अशा रुग्णांवर परिणाम होऊ शकतो. कदाचित यामुळेही मृत्यू होत असावेत, अशेही ते म्हणाले.

तीन दिवसांत 400 रुग्ण दाखल - यासंदर्भात बोलताना प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. के. यादव म्हणणे. जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत. गेल्या तीन दिवसांत आतापर्यंत 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास चारशे रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSun strokeउष्माघातhospitalहॉस्पिटल