शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
3
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
4
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
5
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
6
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
7
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
8
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
9
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
10
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
11
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
12
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
13
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
14
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
15
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
16
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
17
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
18
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

154 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले, पुरात अडकलेल्या 15 लोकांची सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 7:49 PM

जिल्ह्यात काल 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सेलू समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यात नदीनाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला

वर्धा :- जिल्ह्यात काल 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सेलू समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यात नदीनाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला तर 154 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यात पुरात अडकलेल्या 15 लोकांची सुरक्षित सुटका करण्यात आली.समुद्रपूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे मारडा, उमरी, गोविंदपूर, डोंगरगाव येथे पुलावरून पाणी वाहत आल्यामुळे या गावांचा संपर्क तुटला. तसेच वाघेडा नाल्याला पूर आल्यामुळे समुद्रपूर -वर्धा रस्ता बंद आहे. तसेच हिंगणघाट तालुक्यात किणगाव, पारडी, लाडकी, सोनेगाव(धोटे), दोंदुडा , येनोरा, बांबरडा, चिंचोली या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. तसेच सेलू तालुक्यात सिंदी रेल्वे या गावाचा संपर्क तुटला. गावात पाणी शिरल्यामुळे गावातील 50 लोकांना नेहरू विद्यालयात हलविण्यात आले. याशिवाय हमदापूर 16, दहेगाव 50 आणि सेलूमध्ये 77 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. नांद धरणाचे 6 गेट 25 सेमी उघडण्यात आले असून, 163. 75 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वडगाव धरणाचे 13 गेट उघडण्यात आले आहेत. वना नदीत 289.83 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.