शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

एनसीसी छात्र सैनिकांकडून २५०० राख्या सीमेवरील सैनिकांना पाठविल्या 

By अभिनय खोपडे | Updated: August 6, 2022 12:30 IST

आर्वी व देवळी येथील २१ महाराष्ट्र बटालियनचा उपक्रम

वर्धा : प्रहार समाज जागृती संस्था व एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील एन.सी.सी. युनिट तर्फे १५०० तर आर्वी येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या छात्र सैनिकांनी १०००  राख्या तयार करून सीमेवरील सैनिकांना पाठविल्या. 

देवळी येथे 'सैनिकांकरीता राख्या' हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या एन.सी.सी. सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रभाकर ढाले तर प्रमुख अतिथी म्हणून कॅप्टन मोहन गुजरकर, प्रा. जगदीश यावले व प्रा. मेघा फासगे उपस्थित होते. 

संचालन कॅडेट कांचन राऊत व मयुरी उईके यांनी केले तर आभार कॅडेट सुप्रिया यादव यांनी मानले. आर्वी येथील गांधी विद्यालयातील एनसीसी छात्र सैनिक तसेच वर्ग पाच ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी सीमेवरील सैनिकांकरिता राख्या पाठविल्या. 

विद्यार्थ्यांनी विविध कल्पनेतून सैनिकांकरता सुंदर अशा राख्या तयार केल्या तसेच त्यांना शुभेच्छापर पत्रसुद्धा लिहिली. आपल्या सैनिकांकरताची भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी आणि सुट्ट्यांमध्ये सैनिक घरी येऊ शकत नाहीत तर त्यांना सुद्धा राख्या पोहोचल्या पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमासाठी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे यांनी प्राचार्य शुभांगी इंगोले यांच्याकडे राख्यांचा बॉक्स दिला.या उपक्रमासाठी ट्वेंटीवन महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर देवी भास्कर यांनी सुद्धा छत्र सैनिकांचे कौतुक केले

टॅग्स :Rakhiराखीwardha-acवर्धा