शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
5
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
6
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
7
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
8
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
9
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
10
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
11
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
12
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
13
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
14
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
15
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
16
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
17
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
18
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
19
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
20
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती

शेतकऱ्यांची खरिपाची तयारी; तब्बल ७० हजार क्विंटल बियाण्यांची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 18:34 IST

Nagpur : ४८ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकरी सध्या उन्हाळवाहीच्या कामांना गती देत असून जून महिन्यातच पावसाचे आगमन होताच शेतकरी पेरणीच्या कामाला गती देणार आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. बियाण्यांची टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून कृषी विभागाच्या वतीने ६९ हजार ९८७ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. या बियाण्यांचा वर्धा जिल्ह्याला मे महिन्यात पुरवठा होणार असल्याची माहिती आहे. 

खरीप हंगामात जिल्ह्यात ४ लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्ह्याला ६९ हजार ९८७ क्विंटल बियाण्यांची गरज पडणार आहे. शेतकरी सध्या शेतात शेणखत टाकणे, शेतजमिनीची नांगरणी करणे, उन्हाळवाही करणे आदी कामांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.

४८ हजार मेट्रिक टन खत उपलब्धखरीप हंगामासाठी जिल्ह्याला एकूण १ लाख १३ हजार १३० मेट्रिक टन युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी, एकत्रित खताची गरज पडणार असून तशी मागणी कृषी विभागाने केली आहे. जिल्ह्यात ४८ हजार ८५२ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. खरिपात खत कोंडी होणार नाही या हेतूने वेळीच खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

टॅग्स :farmingशेतीwardha-acवर्धा