शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

नवरगाव पुनर्वसनला मिळाला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 21:59 IST

सेलू तालुक्यातील बोर अभयारण्य परिसरातील नवरगावचे पुनर्वसन करण्यात आले असून गावाला स्वतंत्र गावाचा दर्जा मिळाल्याने गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देआमदाराच्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू तालुक्यातील बोर अभयारण्य परिसरातील नवरगावचे पुनर्वसन करण्यात आले असून गावाला स्वतंत्र गावाचा दर्जा मिळाल्याने गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.नवरगाव बोर अभयारण्यांच्या बफर झोन मध्ये येत असल्याने या गावाच्या पुनर्वसनसाठी आ डॉ. पंकज भोयर यांनी प्रयत्न केले होते. अखेर वनविभागाच्या जमिनीवर वर्धा - नागपूर राष्ट्रीय महामार्ग ३६१ च्या बाजूला गावाचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र गावाला स्वतंत्र गावाचा दर्जा मिळाला नव्हता यासाठी आ पंकज भोयर यांनी ग्रामविकास विभागाकडे सतत पाठपुरावा केला. परिणामी ग्रामविकास विभागाने १९ आॅक्टोबर रोजी अधिसूचना काढून गावाला स्वतंत्र गावाचा दर्जा बहाल केला. तसे पत्र आमदार डॉ भोयर यांनी गावकऱ्यांच्या स्वाधीन केले. याप्रसंगी नागरिकांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला यावेळी पंचायत समिती सभापती जयश्री खोडे, जि. प. सदस्य विनोद लाखे, सेलू भाजप तालुका प्रमुख अशोक कलोडे, तहसीलदार महेंद्र सोनवणे,वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे, गटविकास अधिकारी संजय पाटील, माजी सरपंच गीता कडुकर,बेबी मडावी,माजी जि. प सदस्य साहेबराव उईके, आनंदराव गजाम, सुभाष उईके,रामदास कडुकर, राधेश्याम तुमडाम, अंकुश इवनाथे व नागरिक उपस्थित होते. गावकºयांनी आनंद व्यक्त केला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPankaj Bhoyarपंकज भोयर