शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

श्रावणसरींनी दिला वर्धेकरांना दिलासा; २३७.७९ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 21:33 IST

Wardha News मागील २४ तासांत जिल्ह्यात २३७.७० मिमी पाऊस झाल्याने वर्धा जिल्ह्यातील छोटे, मोठे व मध्यम जलायशातील पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे जलाशयातील पाणी पातळीत झाली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क  

वर्धा : तब्बल बारा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी रात्री उशिरापासून जोर धरला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात २३७.७० मिमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील छोटे, मोठे व मध्यम जलायशातील पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. (Rain gave relief to Wardha; 237.79 mm of rainfall)

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. तर अर्धा पावसाळा संपला तरी जिल्ह्यातील जलाशयातील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ न झाल्याने वर्धेकरांवर जलसंकटाचे सावट होते. अशातच श्रावणसरी जिल्ह्यात दमदार बरसल्याने वर्धेकरांना दिलासा मिळाला आहे. पण जिल्ह्यातील सर्वच जलाशये अजूनही १०० टक्के भरली नसल्याने दमदार पावसाची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

मागील २४ तासांत जिल्ह्यात २३७.७० मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा तालुक्यात ५१.८६ मिमी, सेलू तालुक्यात १५.५५ मिमी, देवळी तालुक्यात ४६.८० मिमी, हिंगणघाट तालुक्यात २१.१५ मिमी, समुद्रपूर तालुक्यात १७.०० मिमी, आर्वी तालुक्यात २८.९७ मिमी, आष्टी तालुक्यात ३१.६० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात २५.०५ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

उभ्या पिकांना मिळाली नवसंजीवनी

पावसाने दडी मारल्याने तसेच ऊन तापत असल्याने कोरडवाहू शेतजमिनीतील सोयाबीन, कपाशी, तूर आदी पीक माना टाकत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती. परंतु, रविवारी रात्रीपासून थांबून थांबून झालेल्या पावसामुळे उभ्या पिकांना नवसंजीवनीच मिळाली आहे.

जलाशयांत ७६.६४ टक्के जलसाठा

जिल्ह्यात मोठे व मध्यम असे एकूण अकरा जलाशये आहेत. रविवारी रात्रीपासून झालेल्या पावसामुळे या जलाशयातील पाणी पातळीत नाममात्र का हाेईना पण वाढ झाली आहे. सध्या या अकरा जलाशयांत ७६.४१ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस