शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

'संपकाळात' जिल्हा कचेरीतील 'सेवादूत' केंद्र ठरतेय 'आधारवड'; दीड दिवसांत ६५ तक्रारी प्राप्त

By महेश सायखेडे | Updated: March 15, 2023 18:03 IST

जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना

वर्धा : संप काळात तक्रार किंवा निवेदन सादर करण्यासह विविध कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागू नये या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून जिल्हा कचेरीत सेवादूत केंद्रात निवेदन व तक्रारी स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची ही संकल्पना संपकाळात नागरिकांसाठी आधारवड ठरू पाहत आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाचा दुसरा दिवस असलेल्या बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत सेवादूत केंद्राला एकूण ६५ तक्रारी अथवा निवेदन प्राप्त झाली आहेत. या सर्वच तक्रारींचा झटपट निपटारा कसा होईल या दृष्टीनेही प्रत्यक्ष कार्य होत असल्याचे सांगण्यात आले.जिल्हाधिकारी म्हणाले... मावशी येथे सादर कर तक्रार

बुधवारी भोजन अवकाश पूर्वीचे कार्यालयीन कामकाज पूर्ण केल्यावर जिल्हा कचेरीच्या पायऱ्या उतरत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नियोजित ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्या शासकीय वाहनाजवळ गेले. ते शासकीय वाहनात बसणार एवढ्यात त्यांचे तक्रार घेऊन जिल्हा कचेरीत आलेल्या एका वृद्ध महिलेवर लक्ष गेले. जिल्हाधिकारी कर्डिले यांनीही या मायमाउलीला आपुलकीने विचारपूस करीत मावशी तुमची तक्रार सेवादूत केंद्रात द्या, असे अतिशय नम्रपणे सांगितले. आपले साहेब सामाजिक बांधीलकी जोपासत आहेत, मग मी का मागे राहू असाच काहीसा विचार करीत जिल्हाधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षकाने एक पाऊल पुढे टाकत त्या मायमाउलीला सेवादूत केंद्रापर्यंत नेत तिची तक्रार सेवादूत केंद्रात दाखल करून घेतली.

हे सांभाळत आहेत सेवादूत केंद्राची जबाबदारी

संप काळातील दीड दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतील सेवादूत केंद्रात एकूण ६५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या केंद्रात तहसील कार्यालयाशी संबंधित तक्रारी सुनील सोमवंशी, उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाशी संबंधित तक्रारी नलिनी थूल, तर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित तक्रारी शीतल सुटे स्वीकारत आहेत.

दीड दिवसातील प्राप्त तक्रारींची स्थिती

जिल्हाधिकारी कार्यालय : ४७उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय : ०४तहसील कार्यालय : १४

टॅग्स :GovernmentसरकारYavatmalयवतमाळ