शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

स्वप्न साकार करण्यासाठी परिश्रमाशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 05:00 IST

सेवाग्राम येथील नयी तालीम समिती परिसरातील शांती भवनामध्ये न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील समाजकार्य पारंगत विद्यार्थ्यांचे पाच दिवसीय ग्रामीण आकलन शिबिर सुरू आहे. या शिबिराचे अध्यक्ष म्हणून अशोक भारत बोलत होते. कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास, सहकार्य व सहजीवन या तत्त्वावर सामूहिक जीवन जगण्याचा अनुभव आणि अनुभूतीकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून बापू, मॉ-बाबा यांच्या तैलचित्राचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून सोमवारी या शिबिराला सुरुवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : युवकांमध्ये चिकाटी आणि चिकित्सक बुद्धीची आवश्यकता आहे. यासोबतच जीवनाचे स्वप्न साकार करण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, असे मत अशोक भारत यांनी व्यक्त केले.सेवाग्राम येथील नयी तालीम समिती परिसरातील शांती भवनामध्ये न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील समाजकार्य पारंगत विद्यार्थ्यांचे पाच दिवसीय ग्रामीण आकलन शिबिर सुरू आहे. या शिबिराचे अध्यक्ष म्हणून अशोक भारत बोलत होते. कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास, सहकार्य व सहजीवन या तत्त्वावर सामूहिक जीवन जगण्याचा अनुभव आणि अनुभूतीकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून बापू, मॉ-बाबा यांच्या तैलचित्राचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून सोमवारी या शिबिराला सुरुवात झाली. आज खऱ्या अर्थाने शिबिराची गरज असून, हे शिबिर आश्रम परिसरात असल्याने गांधी विचारांना समजून घेण्याची संधी मिळाली आहे, असे मत सर्व सेवा संघांचे महामंत्री गौरांग महापात्रा यांनी उद्घाटनीय भाषणातून व्यक्त केले. राम धिरण यांनी समाजशात्र हा विषय महत्त्वाचा आहे. याचे शिक्षण व ज्ञान बालपणापासून घरात मिळते. चांगला समाज घडविण्यासाठी या विषयाची नितांत गरज असल्याचे सांगितले. यावेळी नयी तालीम समितीचे कार्यालयमंत्री डॉ. शिवचरण ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शिबिरप्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पुसदकर, संचालन प्रतिमा भिवगडे यांनी केले, तर आभार स्वप्नील भोयर यांनी मानले. या शिबिरात ६० विद्यार्थ्यांचा सहभाग असून, याकरिता प्रा. डॉ. निशांत चिकाटे, स्नेहा ठाकरे, निकिता रामटेके, युगंधरा गोडे व अनुसया आदी सहकार्य करीत आहे.

 

टॅग्स :Sewagramसेवाग्राम