शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

नागरिकांना विश्वासात घेऊन कार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:14 AM

भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाच्या माध्यमातून बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे कार्य सुरू आहे. या दरम्यान देवळी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग बसलेल्या अनेक नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता खा. रामदास तडस यांनी शुक्रवारी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देरामदास तडस यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाच्या माध्यमातून बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे कार्य सुरू आहे. या दरम्यान देवळी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग बसलेल्या अनेक नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता खा. रामदास तडस यांनी शुक्रवारी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. त्यांना नागरिकांना विश्वासात घेऊन कार्य करण्याच्या सूचना दिल्या.भिडी गावातील अंडरपासचा विषय, भुसंपादन प्रक्रियेतील त्रुटी इत्यांदी अनेक विषयावर स्थानिक नागरिक प्रशासनाकडे दाद मागून थकलले नागरिक हतबल होवून आंदोलनाच्या तयरीत होते. या सर्व विषयाची त्वरीत दखल घेऊन वर्धा लोकसभा मतदार संघाचे खा. रामदास तडस यांनी स्वत: भिडी गाव गाठत अधिकाऱ्यांना बोलावून गावकऱ्यांसमक्ष समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.खा. तडस म्हणाले की, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे महामार्गाच्या कार्याला कुणाचाही विरोध नसून आपली जमीन या प्रकल्पाकरिता देणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न व स्थानिक नागरिकांच्या समस्या या शासनाने कालबद्ध वेळेत प्राधान्याने सोडविल्या पाहिजे. याकरिता आपण प्रयत्न करून, असे आश्वासन दिले.यावेळी प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाचे तांत्रिक प्रबधंक गंडी, दिलीप बिडकॉनचे प्रकल्प व्यवस्थापक तलवार, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मुकेश भिसे, राजेश रोकडे, विनोद पॉल, विजय घाटे, अजय झाडे, प्रशांत साठे, डॉ. काळे, अरूणकुमार हर्षबोधी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस