शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

पालघर उपनगराध्यक्षपदी उत्तम घरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:03 IST

दोन वर्षे सेनेला तर भाजपला तीन; नगराध्यक्षपद गेल्याने अजूनही घडी बसेना

पालघर : नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेने कडून उत्तम घरत तर भाजप कडून लक्ष्मीदेवी हजारी या इच्छुकांनी भरलेल्या नामनिर्देशन पत्रा नंतर हजारी यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने उत्तम घरत यांची एकमताने निवड झाली आहे.पालघर नगर परिषदेच्या निवडणुकी दरम्यान सेना-भाजप युती प्रमाणे नगराध्यक्षपद सेनेकडे तर उपनगराध्यक्षपद भाजप कडे तसेच दोन विषय समित्या व दोन स्विकृत सदस्य भाजप कडे राहतील असे ठरल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र नगराध्यक्ष पदी महाआघाडी च्या डॉ. उज्वला काळे यांची निवड झाल्याने एकहाती सत्ता मिळवूनही नगराध्यक्ष पद हातचे गेल्याने सेने पुढच्या अडचणी वाढल्या होत्या.नगरपरिषदेत एकूण २८ नगरसेवक निवडून आले असून शिवसेना १४, भाजप ७, सेना बंडखोर ५ तर राष्ट्रवादी २ असे बलाबल राहिले आहे. तूर्तास तरी दोन वर्ष नगरपरिषदेचे उपनगराध्यक्षपद उत्तम घरत सांभाळणार असून याआधीही उत्तम घरत यांनी पालघर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्षपद भूषिवलेले होते. सलग पाच टर्म ते नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत.उपनगराध्यक्ष पाठोपाठ स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपचे अरु ण माने यांची पालघर नगर परिषदेमध्ये वर्णी लागली आहे. सेना-भाजपमध्ये ठरल्याप्रमाणे एकूण तीन स्वीकृत नगरसेवक घ्यावयाचे होते त्यापैकी दोन नगरसेवक हे भाजप तर एक नगरसेवक शिवसेना असे ठरले होते. मात्र शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक कोण असतील याबाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्याची काळजी सेनेने घेतली. शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवाराने स्वीकृत नगरसेवक साठी अर्ज दाखल केला नसल्याने अजून शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक कोण हे निवडणुकी नंतर जाहीर होणार आहे. मात्र, त्याची चुरस सुरु झाली आहे.अखेर झाला समझोताआज उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत सेने कढून उत्तम घरत तर भाजप कडून लक्ष्मीदेवी हजारी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.उपनगराध्यक्षपदी शिवसेना व भाजपामध्ये चढाओढ होती अखेर वरिष्ठांच्या समझोत्या नुसार पहिली दोन वर्षे शिवसेनेला मिळणार असून अन्य तीन वर्षांचा कालावधी भाजपला देण्यात येणार आहे.

टॅग्स :palgharपालघर