शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग मृत्यूचा सापळा

By admin | Published: July 08, 2015 10:02 PM

भिवंडी-वाडा-मनोर या ६० कि. मी. अंतराच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असल्याने त्यामुळे येथे नित्य अपघात होवून अनेक निष्पाप बळी जात आहेत तर अनेकजण जायबंदी होत आहेत.

वाडा : भिवंडी-वाडा-मनोर या ६० कि. मी. अंतराच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असल्याने त्यामुळे येथे नित्य अपघात होवून अनेक निष्पाप बळी जात आहेत तर अनेकजण जायबंदी होत आहेत. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने येथील नागरीक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.भिवंडी-वाडा-मनोर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम बांधा-वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर शासनाने सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला दिले आहे शासनाने या कामासाठी २२ महिन्यांचा कालावधी निश्चित केला होता मात्र चार वर्षे उलटूनही रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. या रस्त्यावरील सुमारे १६ कि.मी. अंतरावर वन विभागाच्या जागेत अद्यापही दुपदरी रस्ताच आहे. वनविभागाची परवानगी मिळून सहा महिने उलटले तरी कामाचा येथे पत्ताच नाही. तसेच या मार्गावरील देहर्जे, पिंजाळ या नद्यांवरील पुल अपुर्ण अवस्थेत आहेत. एकंदरीत सुप्रीम कंपनीच्या रस्त्याचा दर्जा चांगला नसल्याने अपघात होऊन अनेक निष्पाप नागरीक बळी गेले आहेत तर अनेक जायबंदी झाले आहेत. नुकताच कंचाडफाटा येथे खड्ड्यामुळे नितीन भानुशाली या इसमाचा अपघात होऊन गंभीर जखमी झाला आहे.अंबाडी ते वाडा हा १७ ते २० कि. मी. अंतराच्या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने हा रस्ता उखडून खड्ड्यात गेला आहे. खड्डा पडला की त्यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून खड्डा भरला जातो. त्या ठिकाणी पॅच मारला जातो त्यामुळे या रस्त्याची लेव्हल बिघडली आहे नारे या गावाच्या हद्दीतील महाराष्ट्र पॉवर कंपनी समोर रस्ता अतिशय खराब आहे.