शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भाजपाचा विरारचा नेता तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:09 IST

भारतीय जनता पक्षाचे वसई विरार अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष जावेद अन्सारी याच्यासह सात जणांना प्रांताधिकाऱ्यांनी पालघर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे

नालासोपारा : भारतीय जनता पक्षाचे वसई विरार अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष जावेद अन्सारी याच्यासह सात जणांना प्रांताधिकाऱ्यांनी पालघर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे तर खंडणी प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नेता व माजी जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर, बविआच्या नगरसेविका जया पेंढारी यांचा मुलगा अमित याच्यासह २६ जणांचा समावेश करण्यात आला आहे. या दोघांविरुध्द तुळींज, वालीव पोलीस ठाण्यात १५ व ६ गंभीर गुन्हे दाखल असल्याने निवडणुकीच्या काळात मतदानाच्या दिवसा अगोदर १४ दिवस आणि मतमोजणीच्या तीन दिवशी मनाई आदेश प्रांतानी काढला असल्याचे तुळींज वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी सांगितले. तर वसईतील बहुचर्चित खंडणी प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा माजी वसई विरार जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर याच्यासह २६ जणांवर मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

टॅग्स :BJPभाजपाVirarविरार