शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

गावाचा सुपुत्र खासदार झाल्याचा आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 05:55 IST

येथील जिल्हा परिषद व खासदारकीच्या निवडणुकीत यश न मिळाल्याने

मनोज शेलारनंदुरबार : येथील जिल्हा परिषद व खासदारकीच्या निवडणुकीत यश न मिळाल्याने आणि राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता कमी असल्याने पालघर गाठून तेथे व्यवसाय सुरू करणारे व नंतर राजकारणात गेलेले राजेंद्र धेड्या गावित यांचे खासदारकीचे स्वप्न पूर्ण झाले. त्यांच्या विजयाचा त्यांचे मूळ गाव असलेल्या उमज (ता. नंदुरबार) येथे आनंदोत्सव साजरा झाला. विद्यार्थी दशेपासूनच ते सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. १९९२ ते ९६ या काळात महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. नंदुरबारमध्ये लोकप्रतिनिधी बनण्यासाठीही संधी नसल्याचे पाहून त्यांनी पालघर येथे गॅस एजन्सी सुरू केली. तेथे त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून काम सुरू केले. २००६मध्ये त्यांना पालघर पोटनिवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळाली, ते निसटत्या मतांनी पराभूत झाले. नंतर ते काँग्रेसकडून विजयी झाले.राजेंद्र हा नेहमीच महत्त्वाकांक्षी राहिला आहे. त्याचे खासदारकीचे स्वप्न पूर्ण झाले. उमजसारख्या छोट्याशा आदिवासी गावाचे नाव त्याने देशात पोहोचविले, याचे समाधान आहे.- दत्तू गावित, मोठे बंधू