शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
3
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
4
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
5
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
6
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?
7
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
8
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
9
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
10
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
11
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
12
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
13
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
14
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
15
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
17
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
18
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
19
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
20
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?

वाड्यातील शेकडो एकर भातशेतीवर तुरतुड्या रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 12:27 AM

तालुक्यातील शेकडो एकर भातपिकांवर तुरतुडे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने भातशेती संकटात आली आहे. महागडी कीटकनाशकांची फवारणी करूनही हा रोग आटोक्यात येत नसल्याने

वाडा : तालुक्यातील शेकडो एकर भातपिकांवर तुरतुडे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने भातशेती संकटात आली आहे. महागडी कीटकनाशकांची फवारणी करूनही हा रोग आटोक्यात येत नसल्याने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.यावर्षी तालुक्यात चांगला पाऊस पडल्याने भातशेती चांगली होईल असा विश्वास शेतकºयांना होता. मात्र हातातोंडाशी आलेल्या उभ्या पिकावर गेल्या पंधरा दिवसापासून तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे देवघर, बुधावली, कळंभे, सोनाळा, मोज, शिरसाड, बिलावली, खरीवली आदी गावातील भातशेतीचे अक्षरश: वाटोळे होण्याच्या मार्गावर आहे. कीटकनाशकांची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावून जातो की काय या भीतीने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.पंचायत समितीच्या कृषी विभागाने शेतकºयांसाठी शंभर टक्के अनुदानावर कीटकनाशकेउपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकर नेते प्रफुल्ल पाटील यांनी प्रशासनाकडे केली असून पीक विमा काढलेल्या शेतकºयांनी नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीकडे भरपाई साठी प्रकरण द्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.