शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

पंप लावून भाताची लागवड

By admin | Published: July 20, 2015 3:12 AM

वसई तालुक्यात पावसाने महिनाभर विश्रांती घेतल्याने व भातलावणीसाठी लागणारा पाऊस पडत नसल्याने बळीराजाने भातलावणीचा हंगाम हातचा

पारोळ - वसई तालुक्यात पावसाने महिनाभर विश्रांती घेतल्याने व भातलावणीसाठी लागणारा पाऊस पडत नसल्याने बळीराजाने भातलावणीचा हंगाम हातचा जाऊ नये म्हणून नदी, विहिरी, बोअरवेल, नाले या पाण्याच्या स्रोतांतील पाणी पंपाने खेचून भातलावणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे बियाणे, खते, मजूर, औषधे, ट्रॅक्टरचे भाडे याबरोबर आता पाण्यासाठी इंजिनाच्या खर्चामध्ये या वर्षी वाढ झाली असल्याने बळीराजा आर्थिक पेचात सापडला आहे.वसई पश्चिम व पूर्व भागांत शेकडो हेक्टर भातपीक पावसाळ्यात घेतले जाते. पण, गेल्या तीन वर्षांपासून बळीराजाला निसर्ग साथ देत नसल्याने त्यांच्यावर आता कृत्रिम पाणी घेऊन भातशेती करण्याची वेळ आली आहे. भातरोप तयार असतानाही पावसाने ओढ दिल्याने लावणी कशी करावी, हा प्रश्न बळीराजाला पडला. कारण, हलवे व निमगरवे पिकांचा लावणीचा हंगाम जाऊ लागल्याने काहींनी भातशेती न करण्याचा विचार केला आहे. तसेच लावणी केली, आणि पुढे जर पाऊस पडला नाही तर पिकाला पाणी कुठून द्यावे, हाही प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.