शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
2
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
4
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
5
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
6
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
7
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
8
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
9
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
10
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
11
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
12
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
13
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
14
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
15
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
16
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
17
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
19
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

विद्यार्थ्यांसाठी राखीव डब्बा लोकलमध्ये ठेवा

By admin | Published: January 11, 2017 5:57 AM

प्रचंड गर्दीमुळे लोकलमध्ये वादविवाद होऊन हाणामारी होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत असल्याने

वसई : प्रचंड गर्दीमुळे लोकलमध्ये वादविवाद होऊन हाणामारी होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत असल्याने त्यांच्यासाठी लोकलमध्ये राखीव डब्बा ठेवण्यात यावा, अशी मागणी आमदार क्षितीज ठाकूर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या भागातील हजारो विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी दररोज मुंबईला ये-जा करतात. त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: सध्या लोकलमध्ये वादविवाद होऊन हाणामाऱ्या होऊ लागल्या आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याकडे आमदार ठाकूर यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. त्यासाठी लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी राखीव डबा ठेवण्यात यावा. तसेच परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांसाठी विशेष लोकल सोडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)