शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

लॉकडाऊन शिथिल झाले तरी मोलकरणींवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:32 PM

शासनाने लॉकडाऊन शिथिल केला असला तरी कामवाल्या बार्इंना कामावर येण्यास मज्जाव केला जात आहे

प्रतीक ठाकूर ।

विरार : एप्रिलपासून सुरू झालेल्या लॉकडाऊन कालावधीचे टप्पे खबरदारीच्या कारणास्तव वाढत गेल्याने हातावर पोट असलेल्या असंख्य नागरिकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्याने कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा कसा? असा प्रश्न त्यांना पडला असून घरोघरी धुणीभांडी करणाऱ्या मोलकरणींवर उपासमारीची वेळ आली आहे.

शासनाने लॉकडाऊन शिथिल केला असला तरी कामवाल्या बार्इंना कामावर येण्यास मज्जाव केला जात आहे. कोरोनाच्या भीतीने हा निर्णय घेतला जात आहे. कोरोनासारख्या जागतिक आपत्तीने वसई-विरार महापालिका परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत जाणाºया कर्मचाऱ्यांमुळे महापालिका हद्दीत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला. त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर अद्याप कायम आहे.शासनाने लॉकडाऊनचे नियम शिथिल केले असले तरी घराबाहेर पडताना नागरिक दहावेळा विचार करत आहेत. अशा वेळी बाहेरून घरी कामासाठी येणाºया मोलकरीण बार्इंना कामावर बोलावण्याचा धोका कोणीही पत्करायला तयार नाही. घरचे काम कष्टाचे असले तरी कोणताही धोका न पत्करता गृहिणीच घरची कामे करत आहेत. सध्या लॉकडाऊनमध्ये पुरूषही घरीच अडकून पडल्याने घरची कामे करण्यास ते गृहिणींना मदत करत आहेत. त्यामुळे कामवाल्या बार्इंना घरी कामासाठी बोलावण्याच्या मनस्थितीत सध्यातरी काही मंडळी नाहीत.शासनाचे दुर्लक्ष नको!या काळात त्यांच्या होणाºया उपासमारीकडे शासनाने कानाडोळा करू नये. जेवढे शक्य होईल तेवढी मदत शासकीय पातळीवरून या गरीब बार्इंना पोहोचवण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार