शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

‘त्या’५० गावांसाठी अंडर बायपासची गरज

By admin | Published: July 21, 2015 4:58 AM

मुंबई-नाशिक महामार्गालगत खारेगाव टोलनाका ते वडपे दरम्यान तालुक्यातील आठ मुख्य गावे येत असून या गावास जोडणारी इतर गावे आहेत.

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गालगत खारेगाव टोलनाका ते वडपे दरम्यान तालुक्यातील आठ मुख्य गावे येत असून या गावास जोडणारी इतर गावे आहेत. त्या सर्व ग्रामस्थांना नियमित रस्त्यापलीकडे जाण्यासाठी अंडर बायपास मार्ग करावा, अशी मागणी परिसरातील ५० गावांतून जोर धरू लागली आहे.या महामार्गालगतच्या गावांतील नागरिकांना रस्त्यापलीकडे जाण्या-येण्याकरिता अंडर बायपास मार्ग केले आहेत. मात्र, वडपे ते खारेगाव टोलनाकादरम्यान मुख्य आठ गावे असली तरी या गावांना जोडणारी किमान ५० छोटी-मोठी गावे आहेत. त्या गावातील ग्रामस्थांना शहरात जाण्या-येण्यासाठी रस्ते महामंडळाने कोणताही सर्व्हिस रोड अथवा अंडर बायपास ठेवलेला नाही. त्यामुळे गावात जाण्यासाठी रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांचा व दुचाकी वाहनचालकांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सध्या खारेगाव टोलनाका ते वडपादरम्यान रस्ता रुंदीकरणाचे तसेच माणकोली, रांजनोली व वडपा येथे उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. या गावांतील ग्रामस्थांना रस्त्यापलीकडे जाणारा वाहतुकीचा मार्ग अथवा सुविधा केलेली नाही. त्यामुळे महामार्गावरून भरधाव वेगाने जाणारी वाहने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना व दुचाकींना ठोकर मारून पळून जातात. तसेच झेब्रा पट्ट्यावरील वाहने व पादचाऱ्यांनादेखील ठोकर मारून पळून जाण्याच्या घटना रात्रंदिवस घडत आहेत. या सर्व घटनांमुळे ग्रामस्थांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.