शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

गावितांनी आघाडी कायम ठेवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 23:58 IST

भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघातील पोट निवडणुकी.....

हितेन नाईकपालघर : भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघातील पोट निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावीत यानी शिवसेनेचे श्रीनिवासन वनगा याचा २९ हजार ५७२ मतानी दणदणीत पराभव केला. ह्या निवडणुकीत सेनेला वनगांच्या मृत्यूच्या सहानुभूतीचा लाटेचा फायदा मिळेल ही अपेक्षा मतदारांनी फोल ठरविली.संपूर्ण देशभर गाजलेल्या पालघर लोकसभा पोट निवडणुकीत भाजपा, काँग्रेस, माकप, शिवसेना, बविआ व दोन अपक्ष असे सातजण रिंगणात होते. निवडणूक प्रचारात विकासाचे मुद्दे बाजूला टाकून सेनेने चितामण वनगाच्या कुटुंबियांकडे भाजपाने दुर्लक्ष केल्याचे व सेनेने भाजपाचा कार्यकर्ता तर भाजपाने काँग्रेसचा कार्यकर्ता पळविल्याचा मुद्दा चर्चेत येत होता.पालघरच्या शासकीय गोदामात गुरु वारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. एकुण ३३ फेर्या मध्ये मतमोजणी करण्यात येणार असल्याने निकाल एकण्यासाठी जिल्ह्यातील नागरीक उत्सुक होते. मात्र यावेळी सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होईल ह्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु पहिल्या फेरीतच भाजप ने आघाडी घेतल्याने मतमोजणी ठिकाणा पासून सेना कार्यकर्त्यांनी दूर राहणेच पसंद केले.मतमोजणीच्या पिहल्या फेरीतच भाजपाचे राजेंद्र गावीत यानी बविआचे बळीराम जाधव यांच्यावर १४६ मताची आघाडी घेतली ती सलग पाचव्या फेरी पर्यत वाढत जात १६ हजार ४५० मतांची आघाडी बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांच्यावर घेतली. तर सेना ४२ हजार ५७६ मत पडून तिसऱ्या क्र मांकावर राहिली.सहाव्या फेरीत दुसºया क्र मांकावर असलेल्या बवीआच्या उमेदवाराला (४७ हजार ६०६) मागे टाकीत सेनेचे श्रीनिवास (५२ हजार ८९३ मते) हे दुसºया क्र मांकावर पोचले. मात्र तोपर्यत राजेंद्र गावीत यानी एकुण ६७ हजार ९७५ मते मिळवीत सेनेवर 15 हजार ०८२ मताची आघाडी घेण्यात यश मिळविले. गवितांनी पिहल्या फेºया पासून घेतलेली आघाडी शेवटच्या ३३ व्या फेरी पर्यंत वाढवीत नेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना डोके वर काढुच दिले नाही.मतमोजणीच्या अंतिम ३३ व्या फेरीत ईवीएम मधील नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील १८८ मता पैकी सर्वाधिक ८१ मते घेऊन तेथील सत्ताधारी बविआला जोरदार धक्का दिला असून तेथे काँग्रेसला ३ मते व सेनेला २५ मते आणि बविआला ७९ मते मिळवीत समाधान मानावे लागले.या निवडणुकीत माकप ने आपली पारंपरिक मत राखण्यात यश मिळविले असून ७१ हजार ८८७ मते मिळविण्यात यश मिळविले. काँग्रेसचे ५ वेळा निवडून आलेले माजी खासदार दामु शिगंडा याना पन्नास हजार मताचा आकडाही पार करता आला नसल्याने काँग्रेस पदाधिकाºयांची जिल्ह्यातील आपली ताकद समोर आल्याचे पहावयास मिळाले.