शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

आपण देश कोणाच्या हातात देणार आहोत - ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 3:37 AM

काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर प्रखर टीका : स्थानिक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

बोईसर : काँग्रेसने जाहिर केलेल्या जाहिरनाम्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी प्रखर टीका करून आपण कोणाच्या हातात देश देणार आहोत असा प्रश्न विचारून स्थानिक समस्या प्राधान्याने सोडविणयात येतील असे आश्वासन दिले त्यांनी मनोरपासून नागझरी, बोईसर मार्गे पाचमार्ग, चिंचणी डहाणू असा दौर करून ठिकठिकाणी जनतेशी संवाद साधला.

लोकसभेच्या पालघर मतदार संघाच्या निवडणूकी तील शिवसेना -भाजपा युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांचा हा दौरा आयोजित केला होता या वेळी सेना भाजपाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. प्रत्येक भागातील नागरिकांशी संवाद साधतांना त्यांनी तारापूर अणुउर्जा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त व बाधित कामगारांचा प्रश्न, पालघर जिल्ह्यात सुसज्ज हॉस्पिटल, चौपदरी रस्ता, दांडी-नवापूर पूल इत्यादी समस्या बरोबरच वाढवण बंदराबाबत शिवसेना जनतेसोबत असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. या प्रचार दौऱ्यात हिंदूत्वासाठी युती करणे गरजेचे होते म्हणून युती केल्याचे सांगितले. तर वाढवण बंदराच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी १९९८ साली वृत्तपत्रांत आलेल्या बातम्याची कात्रणे लोकांना दाखवून त्यावेळी नागरीकांनी विरोध केला म्हणून आम्ही हे बंदर रद्द केले. तसेच तेव्हापासून आताही स्थानिकांचा विरोध असेल तर वाढवण बंदर होऊ देणार नाही. असे ते म्हणाले.शिवसेना व भाजपाच्या दोघांच्या मनात भगवा आहे. २०१४ साली च्या निवडणूकीतही देश भगवामय झाला होता असे ठाकरे यांनी सांगून गाविताना भरघोस मतानी निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.जीवघेणा विकास नको!विकास हवा आहे परंतु असा जीवघेणा विकास नको आम्ही नाणार रिफायनरीला स्थानिकानी विरोध केल्यानंतर ती रद्द करण्यास आम्ही सरकारला भाग पाडले आहे असे उध्दव ठाकरे यांनी जनसमुहाला सांगत पुन्हा एकदा वाढवण बंदराबाबत विरोधाची भुमिका असल्याचे सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे