शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

लग्नाचे वऱ्हाड घेउन जाणाऱ्या वाहनाचा अपघातात ३२ जण जखमी

By नंदकिशोर नारे | Updated: April 20, 2024 17:04 IST

या अपघातात ३२ जण जखमी झाले असून यापैकी १६ जणांना वाशीम येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले आहे.

नंदकिशोर नारे, वाशिम : दिग्रस तालुक्यातील कोलुरा येथील लग्नाचे वऱ्हाड एका वाहनात मानोरा तालुक्यातील अजणी येथे घेऊन जात असताना वापटा घाटात वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने  २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पलटी झाले. त्यात ३२ जण जखमी झाले असून यापैकी १६ जणांना वाशीम येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले आहे. त्यात चार जण गंभीर असल्याची माहिती आहे.

कोलुरा येथील हिरामण डहाने यांच्या मुलाचे लग्न अजणी येथे आज होते. सकाळी वऱ्हाड घेऊन टाटा ४०७ हे वाहन निघाले होते.  मानोरा येथून कारंजा रस्त्यावरील अजनी येथे जात असताना वापटा घाटात वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कठड्याला धडकले आणि पलटी झाले. ही घटना घडताच रोड वरून जात असलेल्या लोकांनी मदत करून , पोलीसाना, १०८ रुग्ण वाहिकेला फोन करून जखमींना मानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  तेथील डॉक्टरांनी प्रथिमक उपचार करून गंभीर १६ जखमींना वाशीम येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले. यामध्ये प्रवीण भोयर,विशाल बोडखे,किसन डहाने,सुधाकर गावंडे,दीपक बोडखे,विष्णू बोडखे,किसन डहाणे,दादाराव बोडखे,गोविंद भोयर,चरण कुडवे,अतुल भोयर,प्रकाश भुजाडे,गजानन डहाने,दादाराव बोडखे,चंदन डहाने,कृष्णा अगलदरे यांचा समावेश आहे. इतर रुग्णावर मानाेरा येथे उपचार करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात