शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

वाशिम शहरात अमृत कलश यात्रा, मुठभर माती आणि मुठभर तांदुळ गोळा करणार

By दिनेश पठाडे | Updated: September 19, 2023 17:01 IST

"माझी माती माझा देश" अभियानातंर्गत १९ सप्टेंबर रोजी नगर परिषदच्या वतीने शहरातून अमृत कलश यात्रा काढण्यात आली.

वाशिम : "माझी माती माझा देश" अभियानातंर्गत १९ सप्टेंबर रोजी नगर परिषदच्या वतीने शहरातून अमृत कलश यात्रा काढण्यात आली.  शहरातील प्रत्येक वार्डातून अमृत कलश यात्रेचे आयोजन नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून केले जाणार असून प्रत्येक कुटुंबांनी अमृत कलशामध्ये मुठभर माती व मूठभर तांदुळ गोळा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अमृत कलश यात्रेत   जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड, सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, निवासी नायब तहसीलदार साहेबराव नपते,  मुख्याध्यापक नंदकिशोर मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. म्हणाल्या की,   या अभियानात शहरातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे,  प्रत्येक वार्डातून अमृत कलश यात्रेचे आयोजन नगर परिषदेच्या वतीने करावे अशा सूचना  दिल्या.  प्रत्येक कुटुंबांनी अमृत कलशामध्ये मुठभर माती व मूठभर तांदुळ गोळा करण्यासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.   शहरातून काढण्यात आलेल्या अमृत कलश यात्रेत शहरातील नागरिक, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नगरपरिषदेच्या शाळांचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.चौकाचौकात अमृत कलश यात्रेचे स्वागत करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिम