शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

वाशिम येथे २८ मे पासून तीन दिवस धान्य महोत्सव

By admin | Published: May 09, 2017 2:09 AM

शेतकरी, महिला बचत गटांकडून उत्पादित माल विक्रीसाठी उपलब्ध.

वाशिम : "आत्मा" यंत्रणेमार्फत येथे २८ ते ३0 मे या कालावधीत तीन दिवसीय धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकरी, लघुउद्योजक, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक गट यांनी स्वत: पिकविलेला शेतमाल विक्रीसाठी ठेवला जाणार आहे. गरजू ग्राहकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.२८ मे रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते धान्य महोत्सवाचे उद्घाटन होईल. शेतकरी, लघुउद्योजक, महिला बचतगट, शेतकरी उत्पादक गट यांनी स्वत: पिकविलेला गहू, ज्वारी, हरभरा, विविध प्रकारच्या डाळी, प्रक्रियायुक्त पदार्थ, सेंद्रिय फळे, भाजीपाला विक्रीसाठी या उपलब्ध असणार आहे.हा माल ग्राहकांना शेतकर्‍यांकडून थेट खरेदी करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना योग्य दरामध्ये स्वच्छ, भेसळविरहित शेतमाल खरेदी करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी, महिला बचतगट यांनी स्वत: विक्रीयोग्य चांगल्या प्रतीचा शेतमाल, प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून विक्रीसाठी उपलब्ध करावे. याबाबत अधिक माहितीसाठी ह्यआत्माह्ण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प संचालक यांनी केले आहे.