शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा
4
Ratan Tata's Will : वारसदार ठरला! कोणाला मिळणार रतन टाटांची १० हजार कोटींची संपत्ती?
5
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
6
मोगँबोच्या नातवाला पाहिलंत का? दिसायला इतका देखणा की स्टारकिडला देतोय टक्कर
7
किंग कोहली फुलटॉस बॉलवर फसला; Mitchell Santner नं उडवला त्रिफळा (VIDEO)
8
भाजपाला रामराम करत संजयकाका पाटील अजित पवार गटात; कवठेमहांकाळमधून उमेदवारी जाहीर
9
निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड
10
लेख: माझ्यावर हल्ला? -आता तुमची शंभरी भरली! आमचे सैनिक जळी-स्थळी दिसतील!
11
जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
13
JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?
14
“मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते”; मयुरेश वांजेळेंनी सांगितली भावूक आठवण
15
कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर
16
बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
17
झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...
18
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
20
Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स

CoronaVirus in Washim : ७२ हजार नागरिक ‘क्वारंटीन’मुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 11:01 AM

एकूण ७८३५२ पैकी ७२८४० नागरिकांचा ‘क्वारंटीन’ कालावधी पूर्ण झाला असून, आता केवळ ५५१२ नागरिक ‘क्वारंटीन’ आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लॉकडाऊनपूर्वी जिल्ह्यात परतलेले ३१ हजार आणि लॉकडाऊननंतर ते ८ जूनपर्यंत परतलेल्या ४७३५२ अशा एकूण ७८३५२ पैकी ७२८४० नागरिकांचा ‘क्वारंटीन’ कालावधी पूर्ण झाला असून, आता केवळ ५५१२ नागरिक ‘क्वारंटीन’ आहेत. दरम्यान, परराज्य, परजिल्ह्यातून जिल्ह्यात परतणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असल्याने अशा नागरिकांवर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाचा विशेष वॉच राहणार आहे.कोरोना विषाणू संसर्गाने मार्च महिन्यापासून देशासह राज्यात धुमाकूळ घातला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून सर्वत्र संचारबंदी आणि लॉकडाऊन लावला. लॉकडाऊनच्या पहिल्या काही दिवसांमध्येच वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात २७ हजार आणि शहरी भागात ४ हजार असे एकूण ३१ हजार मजूर दाखल झाले होते. या नागरिकांना होम क्वारंटीन केले होते. यापैकी एकालाही कोरोनाचा संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाल्याने १४ दिवसानंतर त्यांचा क्वारंटीन कालावधी संपुष्टात आला. त्यानंतर २४ मार्च ते ८ जून २०२० या कालावधीत ४७ हजार ३५२ नागरिक जिल्ह्यातील विविध गावांमध्ये परतले. त्या सर्वांची आरोग्य तपासणी करून १४ दिवस क्वारंटीन केले. यापैकी ४१८४० नागरिकांचा क्वारंटीन कालावधी संपला असून, सध्या ५५१२ नागरिक क्वारंटीन आहेत. दुसºया टप्प्यात वाशिम तालुक्यात ६२६१ नागरीक परतले. यापैकी ५९८१ जण क्वारंटीनमुक्त झाले असून, सध्या २८० नागरिकांना क्वारंटीन आहेत. कारंजा तालुक्यात५८५३ नागरीक परतले. यापैकी ४३३४ जण क्वारंटीनमुक्त असून, १५१९ नागरिकांना क्वारंटीन आहेत.मालेगाव तालुक्यात ६९४३ नागरीक परतले. यापैकी ४७२० जण क्वारंटीनमुक्त असून, २२२३ नागरिकांना क्वारंटीन आहेत. मंगरूळपीर तालुक्यात ५७६४ नागरीक परतले. यापैकी ५२३० जण क्वारंटीनमुक्त असून, ५३४ नागरिक क्वारंटीन आहेत.रिसोड तालुक्यात १३७७६ नागरीक परतले आहेत. यापैकी १३०८८ नागरिकांचा क्वारंटीन कालावधी संपुष्टात आला असून, सध्या ६८८ नागरिकांना क्वारंटीन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नागरीक रिसोड तालुक्यात परतले असून, तेथे विशेष दक्षता घेतली जात आहे. मानोरा तालुक्यात २६८ जण क्वारंटीनमानोरा तालुक्यात ७५५ नागरीक परतले आहेत. यापैकी ८४८७ नागरिकांचा क्वारंटीन कालावधी संपुष्टात आला असून, सध्या २६८ नागरिकांना क्वारंटीन करण्यात आले आहे.कठोर अंमलबजावणीक्वारंटीन असलेल्या नागरिकांनी गावात फिरू नये अन्यथा गुन्हे दाखल केली जातील, असे निर्देश असून याची अंमलबजावणी सुरू असल्याने बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली.

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या