शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

९१ हजार शेतकऱ्यांना पीककर्ज; नवीन खातेदार केवळ ३७६५

By दिनेश पठाडे | Published: June 21, 2023 5:39 PM

नुतनीकरण केल्यामुळेच वाढला पीककर्ज वाटपाचा टक्का

वाशिम : मागील चार वर्षांच्या तुलनेत यंदा सुरुवातीच्या काही दिवसांतच विक्रमी कर्जवाटप झाले आहे. यापूर्वी पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी कर्जाचे नुतनीकरण केल्यामुळेच कर्जाची टक्केवारी वाढली असल्याचे दिसून येते. २१ जूनपर्यंत ९१ हजार २५९ हजार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप झाले असून त्यापैकी ८७ हजार ४९४ शेतकऱ्यांनी कर्जाचे नुतनीकरण केले आहे. तर केवळ ३ हजार ७६५ नवीन खातेदार शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीककर्ज मिळाले आहे.

खरीप हंगाम २०२३-२४ साठी जिल्ह्याला १ हजार ४०४ कोटी ८४ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. ज्याचा लाभ १ लाख २१ हजार ९८८ शेतकऱ्यांना होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात १ एप्रिलपासून कर्जवाटपास सुरुवात झाली असून २१ जूनपर्यंत ७४.८१ टक्के शेतकऱ्यांना कर्जवाटप केले. रकमेनुसार ६३.६३ टक्के कर्जवाटप झाले आहे. यंदा सार्वजनिक, खासगी क्षेत्रासह मध्यवर्ती आणि विदर्भ बँकेने कर्जवाटपात सातत्य राखल्याने टक्केवारी वाढली आहे. शिवाय अधिकाधिक शेतकऱ्यांना पेरणीपूर्वीच कर्ज मिळत असल्याने पेरणीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना तयारी करणे शक्य होत आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करण्यास प्राधान्य दिले. कर्जाची रक्कम भरल्यानंतर बँकांनी काही प्रमाणात वाढीव कर्ज देऊन पीककर्जाचे नुतनीकरण केले. त्यामुळे कर्जवाटपाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नवीन खातेदार शेतकऱ्यांची संख्या अपेक्षित नसल्याची स्थिती आहे.नवीन खातेदारांना ४५.६९ कोटी वाटपजिल्ह्यात आतापर्यंत ३७६५ नवीन खातेदार शेतकऱ्यांना ४५ कोटी ६९ लाख ४६ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. नवीन खातेदारांना कर्जवाटप करण्यात खासगी क्षेत्रातील बँका आघाडीवर आहेत. दरम्यान, नुतनीकरण केलेल्या ८७ हजार ४९४ शेतकऱ्यांना ८४८ कोटी २४ लाख ३३ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी