शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जीवंत विद्युत तार हातात घेऊन शेतकऱ्याने मारली नदीत उडी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 18:43 IST

कारखेडा येथील शेतकºयाने हातात जीवंत विद्युत वायर घेऊन खोराडी नदीत ३० आॅगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उडी घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : सततची नापिकी आणि कजार्ला कंटाळून मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील शेतकºयाने हातात जीवंत विद्युत वायर घेऊन खोराडी नदीत ३० आॅगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उडी घेतली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी मानोरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. रोहिदास कोंडबा जाधव (५५) असे मृतकाचे नाव आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखेडा येथील शेतकरी रोहिदास कोंडबा जाधव यांची विठोली शेतशिवारात दोन एकर जमिन आहे. शेतामध्ये सोयाबीन व तूरीची पेरणी केली. परंतू सततच्या संततधार पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. अपेक्षित सोयाबीन हाती येणार नसल्यामुळे कजार्ची परतफेड कशी करावी? याची चिंता त्यांना लागली होती. त्यांच्यावर आयसीआयसीआय बँॅकेचे १ लाख ८५ हजार रुपये कर्ज आहे. नापिकी आणि कजार्ला कंटाळून त्यांनी ३० आॅगस्ट रोजी शेतातील जीवंत विद्युत वायर घेऊन त्यांनी कारखेडा शेतशिवारात असलेल्या खोराडी नदीत उडी मारली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जगदीश रोहीदास जाधव यांनी मानोरा पोलीसात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास बिट जमादार गणेश जाधव करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमfarmer suicideशेतकरी आत्महत्या