शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

शेतकरी पिक विमापासून वंचित

By admin | Published: May 10, 2017 1:21 PM

तलाठीच्या हलगर्जीपणामुळे अनेक शेतकरी पिक विमा पासुन वंचित आहेत.

आसोला खुर्द : तलाठीच्या हलगर्जीपणामुळे अनेक शेतकरी पिक विमा पासुन वंचित आहेत. आसोला खुर्द, व हातोली तलाठी हा कारंजा ते मानोरा अपडाऊन करत  असल्याने आठवडयातुन शेतकऱ्यांना एकवेळ भेट देतात तरी अशा तलाठ्यांवर शासन कारवाई का करत नाही अशी चर्चा शेतकऱ्यांमधुन होत आहे. आसोला खुर्द, हातोली या  शिवारातील अनेक शेतकऱ्याला पिक विमा मिळाला नाही. तलाठी यांना विचारले असता तुमचा खाते क्रमांक चुकीचा आहे असे उडवाउडवीचे उत्तरे देतात.  या शिवारातील शेतकऱ्यांनी वारंवार तहसील येथे जावुन निवेदन दिले पण आसोला खुर्द, हातोली येथील तलाठी यांच्यावर काहीही फरक पडत नसल्याने अनेक श्ेतकरी पिक विमा पासुन वंचित आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्याय व चुकीचा सर्व्हे करणाऱ्या तलाठीवर कडक कारवाई करुन चौकशी करण्याची  मागणी आसोला खुर्द, हातोली या शिवारातील  शेतकऱ्यांमधुन होत आहे.