शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

शेतजमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी धरणाच्या बांधावर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:43 AM

फुलउमरी व उमरी खुर्द येथील शेतकऱ्यांची शेती रतनवाडी कालव्याच्या लाभक्षेत्रात येत असताना शेतकऱ्यांची जमीन कोरडवाहू दराने खरेदी करताच येत ...

फुलउमरी व उमरी खुर्द येथील शेतकऱ्यांची शेती रतनवाडी कालव्याच्या लाभक्षेत्रात येत असताना शेतकऱ्यांची जमीन कोरडवाहू दराने खरेदी करताच येत नाही, असे पत्र लघु पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पत्र दिले; परंतु शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन संबंधित विभागाने कोरडवाहू दराने सरळ खरेदी करून येथील ३० शेतकऱ्यावर अन्याय केल्यामुळे शेतकऱ्यांनी न्याय्य मागणीसाठी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे न्याय मागितला, वेळोवेळी मुंबई येथे मंत्रालयात धडक देऊन निवेदने दिली, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार केला. मात्र, शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्यामुळे राजेश बाबूराव राठोड यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी १ एप्रिलपासून धरणाच्या बांधावर साखळी उपोषण सुरू केले आहे. राजेश राठोड यांनी सांगितले की, संबंधित यंत्रणा आम्हाला न्याय देत नाही. धर्मा पाटीलप्रमाणे जीवनयात्रा संपविल्यावर आमच्या प्रकरणाकडे माय-बाप सरकार लक्ष देईल का, असा सवाल राठोड यांनी उपस्थित केला असून, न्याय मिळेपर्यंत धरणाच्या बांधावर कोरोना संसर्गाचे नियम पाळून साखळी उपोषण सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपोषणस्थळी शेतकरी दिलीप किलसिंग राठोड, बन्सी शंकर राठोड, सुधाकर हिरासिंग राठोड, रमेश पवार आदी शेतकरी उपस्थित होते.