शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

 दहा गावांमध्ये आता ‘पंचतारांकित ग्राम योजना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 12:19 IST

या योजनेचा शुभारंभ भारत सरकार संचार,शिक्षा आणि इलेक्ट्रॉनिक राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारतीय डाक विभागामार्फत एका नविन अनोख्या ‘पंचतारांकित ग्राम योजना’ ची सुरुवात १० सप्टेंबरपासून करण्यात आली आहे. महाराष्टÑातील दहा गावांपासून याची सुरुवात झाली असून त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला जिल्हयातील वडद व वाशिम जिल्हयातील तिवळी या गावांचा समावेश आहे. या योजनेचा शुभारंभ भारत सरकार संचार,शिक्षा आणि इलेक्ट्रॉनिक राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला.या योजनेंतर्गंत अकोला जिल्हयातील वडद व वाशिम जिल्हयातील तिवळी हे गाव शुभारंभ प्रसंगी निवडण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात अकोला व वाशिम जिल्हयातील प्रत्येकी ५० गावांची निवड असे एकूण १०० गावांची निवड करण्यात येणार आहे.भारतीय डाक विभागातर्फे राबविण्यात येणाºया पोस्ट आॅफीस बचत बँक,आवर्ती ठेव, मुदतीठेव यासह सुकन्या समृध्दी योजना, ग्रामीण डाक जिवन विमा, प्रधानमंत्री सुरक्षा / जीवन ज्योती विमा योजना, आयपीपीबी या योजनेची खाते ग्रामीण भागातील नागरिकांना यात सहभागी करुन घेणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

आॅनलाईन पध्दतीने शुभारंभमहाराष्टÑातील १० गावांमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये अकोला जिल्हयातील वडद, वाशिम जिल्हयातील तिवळी, कोल्हापूर जिल्हयातील मडिलगे बुद्रूक, सांगली जिल्हयातील संतोषवाडी, सोलापूरमधील आगलावेवाडी आदी गावांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजनाSanjay Dhotreसंजय धोत्रे