शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
3
शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
4
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
5
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
7
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
8
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
9
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
10
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
11
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
13
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
14
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
15
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
16
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
18
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!
19
EPFO मध्ये मोठ्या बदलांची तयारी, अधिक बचतीचा मार्ग होणार मोकळा, सरकारचा हेतू काय?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा

वाशिम जिल्ह्यात चार हजारावर घरकुलांची कामे रखडली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 11:04 AM

रेतीचा अभाव असल्याने अनेक कामे रखडल्याचे सांगितले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गत तीन, चार वर्षात जवळपास ४२५१ घरकुलांची कामे रखडली असून, सदर कामे पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाने लाभार्थींना तसेच ग्रामस्तरीय यंत्रणेला यापूर्वीच दिल्या आहेत. रेतीचा अभाव असल्याने अनेक कामे रखडल्याचे सांगितले जाते.गोरगरीब लाभार्थी, निराधार, बेघर, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना पात्र ठरल्यानंतर घरकुलाचा लाभ दिला जातो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पात्र ठरल्यानंतरही जिल्ह्यातील जवळपास ४२५१ लाभार्थी आतापर्यंत घरकुलाची कामे पूर्ण करू शकले नाहीत. यामध्ये कारंजा तालुक्यातील ६९५, मालेगाव १००५, मंगरूळपीर ४३८, मानोरा ६६६, रिसोड १०४२ आणि वाशिम तालुक्यातील ४०५ घरकुलांचा समावेश आहे. रेती उपलब्ध नसणे व अन्य कारणांमुळे घरकुलांची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. आता ही कामे पूर्ण करावी, बेरोजगारांना या कामांवर रोजगार द्यावा, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :washimवाशिम