शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
2
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
3
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
5
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
6
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
8
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
9
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
10
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
11
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
12
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
13
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
14
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
15
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
16
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
17
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
18
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
19
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
20
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

मर रोगामुळे हरभरा उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 3:19 PM

गत आठवड्यात पडलेल्या दाट धुक्यामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गेल्या आठवड्यात वातावरणातील बदलामुळे पश्चिम वºहाडात अवकाळी पावसानंतर जमिनीतील आर्द्रता वाढली आहे. त्यातच गत आठवड्यात पडलेल्या दाट धुक्यामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यातच किडींचाही प्रादुर्भाव वाढल्याने पीक संकटात सापडले आहे.पश्चिम वºहाडात यंदा सप्टेंबरच्या अखेरीस आणि आॅक्टोबरच्या मध्यंतरी चांगला पाऊस पडल्याने जलप्रकल्पांतीलसाठा वाढून शेतकऱ्यांना सिंचनासाठी आधार झाला होता. त्यातच आॅक्टोबरच्या अखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला आलेल्या अवकाळी पावसामुळे प्रकल्प काठोकाठ भरल्याने रब्बी पिकांसाठी मोठा आधार झाला. यामुळेच तिन्ही जिल्ह्यांत रब्बी पिकांची पेरणी झपाट्याने सुरु झाली. त्यात गहू आणि हरभरा पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. तथापि, अवकाळी पावसामुळे जमिनीची आर्द्रता वाढल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करताना बियाणे सुरक्षीत राहावेत, झाडांचीर रोगप्रतिकार क्षती वाढावी म्हणून बियाण्यांवर प्रक्रिया करणे गरजेचे होते. बहुतांश शेतकºयांनी याची काळजी घेतली नाही. आता जमिनीतील ओलाव्यामुळे बुरशी तयार होऊन हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादूर्भाव होत आहे. त्यातच धुक्यामुळे या पिकावर पाने खाणाºया अळीसह विविध किडींचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने हरभरा उत्पादक संकटात सापडले आहेत. यावर नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात तातडीने उपाय योजना करण्याचा सल्ला कृषीतज्ञांकडून देण्यात येत आहे.  अवकाळी पावसामुळे शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला ओलावा, हेच हरभºयावरील मर रोगाचे कारण आहे. अशा वातावरणात पेरणी करण्यापूर्वी शेतकºयांनी बियाण्यांवर प्रक्रिया करणे गरजेचे असते. बहुतांश शेतकºयांनी ही प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळेच मर रोगाचा प्रादूर्भाव होत असल्याचे दिसत आहे.-डॉ. रविंद्र काळेकृषी शास्त्रज्ञ तथा प्रमुखकृषी विज्ञान केंद्र, वाशिम

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी